शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:24 AM

अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनखेड येथे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी निवासव्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेसह, प्रयोगशाळा, भोजनालय कक्ष, संगणक कक्ष, सौर ऊर्जा संच, अशा विविध वस्तूंच्या वाटप करण्याचा सोहळा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.

नाशिक : अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनखेड येथे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी निवासव्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेसह, प्रयोगशाळा, भोजनालय कक्ष, संगणक कक्ष, सौर ऊर्जा संच, अशा विविध वस्तूंच्या वाटप करण्याचा सोहळा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलकाता येथील कृष्णतीर्थ आश्रमाचे महंत शिवानंद स्वामी उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांना विविध सोयी उपलब्ध व्हाव्यात याकरिता अखिल विश्व गायत्री परिवाराचे अमेरिकेतील भाविक धनसुख लोहार (नवसारीवाले) यांनी देणगी दिली आहे.दरम्यान, गायत्री परिवाराच्या वतीने याप्रसंगी पाच कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. परिव्राजक विनायक गिल्लोरकर, विद्या गिलोरकर, प्रतिभा नागरे, उषा राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर यज्ञ संपन्न झाला. यावेळी आदिवासी बांधवांना कपडे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे नाशिक शहराध्यक्ष मनीभाई पटेल, अमृतभाई पटेल, जिल्हा समन्वयक मीनानाथ सोनवणे, हसमुखभाई पांडे, जयंतीभाई नाथी, नवनीतभाई पटेल, गुलाब रामावत, जयगोविंद पांडे, सयाजी गांगुर्डे, रवींद्र वाघ, नर्मदा पटेल, चंद्रीका नाथी, इरावती पांडे, कलावती चव्हाण, मुख्याध्यापक मनीयार, रमेश थोरात आदी उपस्थित होते.अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या विद्यमाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधेसाठी निवास व्यवस्था करण्यात आली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून गायत्री परिवाराचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा