शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 14:42 IST

ब्राह्मणगाव : चार पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना सर्वत्र वेग आला असून भविष्यात जनावरांना चारा आवश्यक असल्याने चारा संग्रही करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देब्राह्मणगाव : जनावरांच्या चार्याची विशेष काळजी

ब्राह्मणगाव : चार पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना सर्वत्र वेग आला असून भविष्यात जनावरांना चारा आवश्यक असल्याने चारा संग्रही करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.खरिपाची पिके आवरणी करून आता रब्बी पिकांचे नियोजन सुरू झाले असून पावसाने कांदा रोपांचे सर्वत्र नुकसान केल्याने शेतकऱ्यांना पुन्हा महागडी बियाणे खरेदी करून परत कांदा बी पेरावे लागणार आहे. एवढा पाऊस होऊनही वातावरणात अद्याप गारवा नाही. अद्यापही वातावरणात उष्मा आहे. त्याचा परिणाम कांदा बियाणे उगवण क्षमतेवर होत आहे.कांदा लागवड या वेळेस काही प्रमाणात घटणार असल्याची चर्चा आहे. खरिपात ही बºयाच शेतकºयांनी नवनवीन पिके लागवडीचा प्रयोग केला आहे. तर रब्बी पिकांच्या नियोजनात ही नवीन पीक किंवा भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड आता वाढू लागली आहे. कांदा बरोबर कोबी, टमाटे, कारले, दोडके, शेवगा, गवार, वांगी आदी पिकांचे क्षेत्र वाढू लागले आहे. तसेच ऊस लागवडीचे ही प्रमाण वाढत आहे.कोरोना महामारितही शेतकºयांनी पिके उत्पादन चांगले मिळवले, मात्र लोकडाऊनमुळे पिकवलेले उत्पादन मातीमोल भावात गेल्याने मोठे आर्थिक संकटात शेतकºयांना तोंड द्यावे लागले. आता अनलॉकमुळे पिकवलेले उत्पादन विकण्यास मार्ग मोकळा झाला असला तरी अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी