शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 14:42 IST

ब्राह्मणगाव : चार पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना सर्वत्र वेग आला असून भविष्यात जनावरांना चारा आवश्यक असल्याने चारा संग्रही करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देब्राह्मणगाव : जनावरांच्या चार्याची विशेष काळजी

ब्राह्मणगाव : चार पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना सर्वत्र वेग आला असून भविष्यात जनावरांना चारा आवश्यक असल्याने चारा संग्रही करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.खरिपाची पिके आवरणी करून आता रब्बी पिकांचे नियोजन सुरू झाले असून पावसाने कांदा रोपांचे सर्वत्र नुकसान केल्याने शेतकऱ्यांना पुन्हा महागडी बियाणे खरेदी करून परत कांदा बी पेरावे लागणार आहे. एवढा पाऊस होऊनही वातावरणात अद्याप गारवा नाही. अद्यापही वातावरणात उष्मा आहे. त्याचा परिणाम कांदा बियाणे उगवण क्षमतेवर होत आहे.कांदा लागवड या वेळेस काही प्रमाणात घटणार असल्याची चर्चा आहे. खरिपात ही बºयाच शेतकºयांनी नवनवीन पिके लागवडीचा प्रयोग केला आहे. तर रब्बी पिकांच्या नियोजनात ही नवीन पीक किंवा भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड आता वाढू लागली आहे. कांदा बरोबर कोबी, टमाटे, कारले, दोडके, शेवगा, गवार, वांगी आदी पिकांचे क्षेत्र वाढू लागले आहे. तसेच ऊस लागवडीचे ही प्रमाण वाढत आहे.कोरोना महामारितही शेतकºयांनी पिके उत्पादन चांगले मिळवले, मात्र लोकडाऊनमुळे पिकवलेले उत्पादन मातीमोल भावात गेल्याने मोठे आर्थिक संकटात शेतकºयांना तोंड द्यावे लागले. आता अनलॉकमुळे पिकवलेले उत्पादन विकण्यास मार्ग मोकळा झाला असला तरी अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी