शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुंबईहून शिर्डी येथे जाणाऱ्या ३ साई भक्तांचा ट्रक अपघातात मृत्यू, एक जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 17:38 IST

Accident : अनिष वाकळे (17)गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देयात वैजनाथ चव्हाण (21),सिध्दार्थ भालेराव (22),आशिष पाटोळे(19) ( सर्व राहणार, विलेपार्ले,मुंबई ) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाले.

सिडको : मुंबईहूनशिर्डीकडे दूचाकीवरून जातांना नाशिक येथील लेखानागर महामार्ग वरील उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत तीन साई भक्तांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य एक साई भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला असून अंबड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकांवर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई विलेपार्ले येथून शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० ते १५ साई भक्त दुचाकी वरून शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. विल्होळी नाक्याकडून नाशिककडे जाताना सिडकोतील लेखा नगर उड्डान पुल येथे रविवारी ( दि. 3) रोजी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास अज्ञात ट्रकने दुचाकी होडा युनिकॉन एम एच ०२ एफ डी ४२४८ व होंडा डिवो एम एच ०२ एफ एच ६२६ या दुचाकीला उडविले. यात वैजनाथ चव्हाण (21),सिध्दार्थ भालेराव (22),आशिष पाटोळे(19) ( सर्व राहणार, विलेपार्ले,मुंबई ) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाले. तर अनिष वाकळे (17)गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातshirdiशिर्डीMumbaiमुंबईPoliceपोलिस