शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रासबिहारी शाळेकडून केरळवासीयांसाठी २५ हजाराची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 16:52 IST

सर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला

ठळक मुद्देसर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला

नाशिक-‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’ हे केवळ प्रतिज्ञेपुरतेच मर्यादित न ठेवता रासबिहारी शाळेने ते केरळ पुरग्रस्तांना मदत करून प्रत्यक्ष कृतीत आणले आहे. केरळमध्ये अतिवृष्टिमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने जे अभूतपूर्व संकट कोसळले आहे, त्यातुन सावरण्यासाठी सर्व भारतीयांचा सहभाग असणे आवश्यक आहे. याविषयीचे संस्कार आपल्या मुलांवर बालपणापासून असणे आवश्यक आहे हे लक्षात घेवून रासबिहारी शाळेने आपल्या प्रत्येक विद्यार्थी व कर्मचाऱ्याकडून किमान एक रु पया तरी देवून आपला सहभाग नोंदवावा या दृष्टीने आवाहन केले होते. त्यानुसार त्याला प्रतिसाद देत सर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला. आतापर्यंत २५ हजार रु पये मदतनिधी म्हणून जमा झाला आहे. निधी जमा करण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. हा निधी लवकरच केरळवासियांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाMONEYपैसाKeralaकेरळ