शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वसाकात २ लाख मे. टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 22:48 IST

लोहोणेर : धाराशिव संचलित वसाका या कारखान्याच्या ३६ व्या गाळप हंगामाची बुधवारी (दि. ३०) सांगता झाली. या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून १ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती होऊन सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला.

ठळक मुद्देहंगामाची सांगता : सरासरी साखर उतारा ९.६० टक्के

लोहोणेर : धाराशिव संचलित वसाका या कारखान्याच्या ३६ व्या गाळप हंगामाची बुधवारी (दि. ३०) सांगता झाली. या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून १ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती होऊन सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला.या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. ३६ व्या गाळप हंगाम सांगता समारंभप्रसंगी केन यार्ड विभागाचे कर्मचारी समाधान गायकवाड यांच्या हस्ते सपत्निक गव्हाण पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक संजय खरात, आबासाहेब खारे, संदीप खारे, तांत्रिक व्यवस्थापक देसाई, जनरल मॅनेजर पठाण, चीफ केमिस्ट सूर्यवंशी, स्थापत्य अभियंता कुबेर जाधव, कोजन इन्चार्ज संतोष कचोर, युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, युनियन सदस्य दीपक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे मुख्य लेखापाल कोर, आसवणी विभागाचे अधिकारी काळे, शेतकी अधिकारी साळुंखे, भिवराज सोनवणे, सुरक्षा अधिकारी किरण आहिरे, कृष्णा पाटील, नीलेश पाटील, ओ. एस. शेवाळे, राजू बोरसे, नंदकिशोर जाधव, अक्षय पाटील, गणेश रणदिवे, नवल भगत, साहेबराव झाल्टे, सुनील तुपे, सुनील पवार, देविदास शेवाळे, सूरज पवार, जावळीकर मोरे, आदी उपस्थित होते.गाळपामध्ये अडचणीया वर्षी नाशिक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राबाहेर मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध होता. अजूनही निफाड, इगतपुरी परिसरात ऊस उभा आहे. मात्र धाराशिव संचलित वसाकासाठी कार्यक्षेत्राबाहेरून ऊस उपलब्ध करून गाळप करणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत असल्याने तसेच मजूर टंचाई व ऊस वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे जास्त दिवस कारखाना चालू ठेवणे सयुक्तिक नसल्याने कारखान्याचे गाळप बंद करावे लागले. हाफ सीझनमध्ये सर्व काम पूर्ण करून तसेच कार्यक्षेत्रात दौरे आयोजित करून पुढच्या वर्षी पाच लाख गाळपासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे यावेळी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेtalukaतालुका