शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

स्कूल चले नही स्कूलसे दूर है हम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:50 PM

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्थलांतरीत विद्याथ्र्याच्या शिक्षणाची परवड थांबण्याऐवजी दरवर्षी वाढतच चालली आहे. आता शाळाबाह्य ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्थलांतरीत विद्याथ्र्याच्या शिक्षणाची परवड थांबण्याऐवजी दरवर्षी वाढतच चालली आहे. आता शाळाबाह्य विद्याथ्र्याची आकडेवारी देखील त्यात भर घालत आहे. जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन हजार विद्यार्थी शाळाबाह्य आढळले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे सपाटीवरील आणि विकसीत असलेल्या शहादा व नंदुरबार तालुक्यात ही संख्या सर्वाधिक आहे. सव्र्हेक्षणात दीडशे विद्याथ्र्यानी कधीही शाळेचे तोंड पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले.शिक्षण हमी कायदा अर्थात आरटीई अंतर्गत एकही बालक शाळेपासून वंचीत राहू नये असा शासनाचा उद्देश आहे. परंतु शाळेपासून दूर असलेल्या अशा बालकांची संख्या कायमच आहे. समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था यांनी चालू शैक्षणिक वर्षात केलेल्या सव्र्हेत तब्बल 2,754 बालके ही शाळाबाह्य आढळून आली आहेत. शहादा तालुक्यात सर्वाधिक बालकेशाळाबाह्य बालकांमध्ये सर्वाधिक बालके ही शहादा तालुक्यात आढळून आली आहेत. तर कधीही शाळेत न गेलेल्या बालकांची संख्या धडगाव तालुक्यात 142 इतकी आहे. शहादा तालुक्यात 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहिलेल्या शाळाबाह्य विद्याथ्र्याचा विचार करता तब्बल 1,395 बालके आढळून आली.     त्यात 720 मुले तर 675 मुली    आहेत. त्या खालोखाल नंदुरबार तालुक्यात 846 विद्यार्थी आढळली. त्यात 427 मुले, 419 मुलींचा समावेश आहे. धडगाव तालुक्यात 134 मुलं तर 147 मुली असे एकुण 281 विद्यार्थी. नवापूर तालुक्यात 13 मुलं तर आठ मुली असे एकुण 21, तळोदा तालुक्यात 105 मुलं व 89 मुली असे एकुण 194, अक्कलकुवा तालुक्यात सहा मुलं व 11 मुली असे एकुण 17 विद्याथ्र्याचा समावेश आहे. शाळेचे तोंड न पाहिलेले..कधीही शाळेचे तोंडही न पाहिलेले 147 बालके देखील जिल्ह्यात आढळून आली आहेत. त्यात एकटय़ा धडगाव तालुक्यात 142 बालकांचा समावेश आहे. त्यात 72 मुलं व 70 मुलींचा समावेश आहे. तळोदा तालुक्यात तीन बालके आढळून आली. त्यात दोन मुलं व एका मुलीचा समावेश आहे.शाळेत आणण्यासाठी प्रय}शाळाबाह्य विद्याथ्र्याना शाळेत आणण्यासाठी विविध माध्यमातून प्रय} सुरू आहेत. महिनाभरापेक्षा अधीक काळ गैरहजर राहिलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणण्यासाठी देखील त्या त्या परिसरातील शाळांमधील शिक्षकांची पायपीट सुरू आहे. सुदैवाने पूर्वीसारख्या आता शाळा बंद राहण्याचे प्रमाण कमी झाल्याने शाळाबाह्य विद्याथ्र्याची संख्या कमी होत आहे.