शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

गाळमुक्त धरण योजनेचा अमोनी येथून शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:48 PM

दुष्काळमुक्तीसाठी उपक्रमात सहभागाचे आवाहन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : गाळमुक्त धरण अथवा तलाव योजनेंतर्गत तालुक्यातील अमोनी येथील तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ रविवारी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी जास्तीत जास्त लोकांनी दुष्काळ मुक्तीसाठी अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख अतिथींनी केले.संपूर्ण दुष्काळ मुक्तीसाठी राज्य शासनाने यंदापासून जलयुक्त धरण व तलाव ही योजना हाती घेतली आहे. या योजना शासनाच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी या विभागाला निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील पाच गावांचा या योजनेत समावेश कर ण्यात आला आहे. त्यात अमोनी, पाडळपूर, गडीकोठडा, तळवे व बोरद या गावांचा समावेश आहे. त्यापैकी अमोनी येथील गावाजवळील तलावाचा गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता पी.जी. ठाकरे, सरपंच चंदन पाडवी, जनसेवक योगेश पाटील, उपसरपंच दिलीप पावरा, रेवानगरचे उपसरपंच दाज्या पावरा, अनुलोम उपविभाग प्रमुख कल्पेश पाडवी, तलाठी डी.बी. हाडे, ग्रामसेवक राजेंद्र पावरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी अमादार पाडवी व जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, संपूर्ण दुष्काळ मुक्ती व पाणी टंचाईवर कायम मातस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने यंदापासून ही योजना हाती घेतली आहे. त्यामुळे या योजनेत जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रय} करण्याचे आवाहन केले. दरम्यान आमदार उदेसिंग पाडवी यांनी लोकसहभागातून या कामासाठी 50 हजार रुपये मदत देण्याचे आश्वासनदेखील दिले. स्वत: त्यांनी दहा हजाराची मदत देखील लगेच केली. गावातील तलाव व धरणात मोठय़ा प्रमाणात साचलेला गाळ आता काढला जाणार असल्यामुळे गावक:यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी या योजनेत जास्तीत जास्त गावे प्रशासनाने समाविष्ट करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.