शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून उसाला एकरकमी 2308 रुपये भाव जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:07 IST

नंदुरबार : आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून यंदा एका हप्त्यात दोन हजार 308 रुपये प्रतीटन उसाला भाव देण्यात येणार असल्याचे ...

नंदुरबार : आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून यंदा एका हप्त्यात दोन हजार 308 रुपये प्रतीटन उसाला भाव देण्यात येणार असल्याचे  चेअरमन शिरीष नाईक यांनी गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी जाहीर केले. डोकारे साखर कारखान्याचा गळीत हंगाम व गव्हाण पूजन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सप}ीक करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार सुरूपसिंग नाईक होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीर सोमवशी, सेवानिवृत्त साखर आयुक्त डी.बी. गावीत, द्वारकाधीश साखर कारखान्याचे संचालक सावंत, जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी, व्हा.चेअरमन सखाराम गावीत, शेतकरी सहकारी संघाचे सभापती अजित नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक नाईक, तहसीलदार सुनीता ज:हाड,  गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक पोलीस निरीक्षक  दीपक पाटील, नगरसेवक आरिफ बलेसरीया, अजय पाटील,  विरोधी गटनेते नरेंद्र नगराळे, प्रकाश पाटील, सुभाष कुंभार, विनोद नाईक, पं.स. उपसभापती दिलीप गावीत, छगन वसावे, फत्तेसिंग नाईक, मगन वळवी, विनोद नाईक, भामटू भिल, नथ्थू गावीत, लक्ष्मण कोकणी, सयाबाई नाईक, विना वसावे आदी उपस्थित होते.शिरीष नाईक म्हणाले की, शेतक:यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घ्यावे व शेतक:यांनी बाहेर ऊस न देता आपला ऊस आदिवासी साखर कारखान्याला द्यावा. गेल्यावर्षी गुजरात राज्यातील साखर कारखान्यांना काही शेतक:यांनी ऊस दिला. परंतु अजूनही  पैसे मिळाले नाही. काही खाजगी साखर कारखाने वजनकाटय़ात फेरफार करून आदिवासी गोरगरीब व कष्टकरी  शेतक:यांची फसवणूक करून मापात पाप करतात. या सर्व बाबतीत निश्चित खात्री असलेल्या आदिवासी सहकारी साखर कारखान्यात आपला ऊस द्यावा, असे नाईक यांनी सांगितले.माणिकराव गावीत म्हणाले की, सुरूपसिंग नाईक यांच्या सहकार्याने तालुक्यात  आदिवासी जनतेचा शाश्वत विकास केला आहे. तालुक्यात धरणे बांधून शेतीसाठी पाण्याची सोय केली आहे. यातून तालुक्याचा विकास झाला आहे. तालुक्यात चार हजार मेट्रीक टन उसाची लागवड करण्यात आली आहे. आदिवासी साखर कारखान्यात शेतक:यांची लूट होत नाही. आज घरापासून ते शेतार्पयत ट्रॅक्टर व मोटारसायकलीने शेतकरी जात  आहेत याचे आम्हाला समाधान आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन दिलीप पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.