शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून उसाला एकरकमी 2308 रुपये भाव जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:07 IST

नंदुरबार : आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून यंदा एका हप्त्यात दोन हजार 308 रुपये प्रतीटन उसाला भाव देण्यात येणार असल्याचे ...

नंदुरबार : आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून यंदा एका हप्त्यात दोन हजार 308 रुपये प्रतीटन उसाला भाव देण्यात येणार असल्याचे  चेअरमन शिरीष नाईक यांनी गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी जाहीर केले. डोकारे साखर कारखान्याचा गळीत हंगाम व गव्हाण पूजन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सप}ीक करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार सुरूपसिंग नाईक होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीर सोमवशी, सेवानिवृत्त साखर आयुक्त डी.बी. गावीत, द्वारकाधीश साखर कारखान्याचे संचालक सावंत, जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी, व्हा.चेअरमन सखाराम गावीत, शेतकरी सहकारी संघाचे सभापती अजित नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक नाईक, तहसीलदार सुनीता ज:हाड,  गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक पोलीस निरीक्षक  दीपक पाटील, नगरसेवक आरिफ बलेसरीया, अजय पाटील,  विरोधी गटनेते नरेंद्र नगराळे, प्रकाश पाटील, सुभाष कुंभार, विनोद नाईक, पं.स. उपसभापती दिलीप गावीत, छगन वसावे, फत्तेसिंग नाईक, मगन वळवी, विनोद नाईक, भामटू भिल, नथ्थू गावीत, लक्ष्मण कोकणी, सयाबाई नाईक, विना वसावे आदी उपस्थित होते.शिरीष नाईक म्हणाले की, शेतक:यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घ्यावे व शेतक:यांनी बाहेर ऊस न देता आपला ऊस आदिवासी साखर कारखान्याला द्यावा. गेल्यावर्षी गुजरात राज्यातील साखर कारखान्यांना काही शेतक:यांनी ऊस दिला. परंतु अजूनही  पैसे मिळाले नाही. काही खाजगी साखर कारखाने वजनकाटय़ात फेरफार करून आदिवासी गोरगरीब व कष्टकरी  शेतक:यांची फसवणूक करून मापात पाप करतात. या सर्व बाबतीत निश्चित खात्री असलेल्या आदिवासी सहकारी साखर कारखान्यात आपला ऊस द्यावा, असे नाईक यांनी सांगितले.माणिकराव गावीत म्हणाले की, सुरूपसिंग नाईक यांच्या सहकार्याने तालुक्यात  आदिवासी जनतेचा शाश्वत विकास केला आहे. तालुक्यात धरणे बांधून शेतीसाठी पाण्याची सोय केली आहे. यातून तालुक्याचा विकास झाला आहे. तालुक्यात चार हजार मेट्रीक टन उसाची लागवड करण्यात आली आहे. आदिवासी साखर कारखान्यात शेतक:यांची लूट होत नाही. आज घरापासून ते शेतार्पयत ट्रॅक्टर व मोटारसायकलीने शेतकरी जात  आहेत याचे आम्हाला समाधान आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन दिलीप पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.