Chitra Wagh : संजय राऊत सर्वज्ञानी आहेत. ते काहीही बोलू शकता, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सीमावादावर प्रतिक्रिया दिली आहे. टाचणीभर जागाही कोणा इतर राज्याला देणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना चिंता करायची गरज नाही, असा टोला भाजपाच्या चित्रा वाघ यांनी संज ...
Gulabrao Patil : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ...
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर गुजरातच्या हद्दीत साकारलेला सरदार सरोवर प्रकल्प गेल्या चार दशकांपासून विविध मुद्यांवरून चर्चेत आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ३३ गावे व लाखो झाडे बुडितात गेली. अनेक कुटुंबांचा सिंचन तसेच जमिनीसाठी संघर्ष सुरूच आ ...
चंद्रकांत रघुवंशी यांचे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात फोन फिरवत तात्काळ नंदूरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी रखडलेला निधी वाटप करण्याचे आदेश दिले. ...