नंदुरबार : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेता पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त माध्यमाने धडक कारवाई करण्यात येणार ... ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणाºया जिल्ह्यातील ४७ हजार ५९० पैकी २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफ ...