शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नंदुरबार जिल्हा परिषदेत बदल्यांसाठी अनेकांची फिल्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 12:41 IST

निवडणुकीच्या वर्षामुळे पदाधिका:यांचीही होतेय कसरत

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 6 : जिल्हा परिषदेअंतर्गत होणा:या बदल्यांसाठी अनेकांनी फिल्डींग लावून ठेवली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही समुपदेशन शिबिराद्वारे तसेच संपुर्ण व्हिडीओ चित्रीकरणाद्वारेच करण्यात येणार आहेत. त्यासाठी 23 ते 25 या तीन दिवसात हे शिबिर होईल. पंचायत समिती स्तरावर 28 ते 30 दरम्यान शिबिर घेण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेचा मोठा ताण मिटला आहे. मे महिन्यात जिल्हा परिषद, महसूल, पोलीस यासह इतर विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येते त्यासाठी एप्रिल महिन्यापासूनच प्राथमिक प्रक्रियेला सुरूवात होत असते. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन   विभागाने बदल्यांचा सर्व डाटा तयार केला असून केवळ समुपदेशनाद्वारे आता प्रक्रिया राबविण्याचे बाकी आहे.निवडणुकीचे वर्षयंदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकत्र्याची मर्जी सांभाळण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासूनच अनेकांकडून दबावतंत्र सुरू झाले आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि नेत्यांना देखील आपल्या परिसरातील कार्यकत्र्याची मने सांभाळण्यासाठी आश्वासने द्यावी लागत आहेत. परंतु बदली प्रक्रिया ऑनलाईन आणि समुपदेशनासह थेट व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून होणार असल्यामुळे वशिला आणि   शिफारस, शिफारस पत्र यासह इतर माध्यमातून येणा:या दबाव यांना फारसे महत्त्व राहणार नाही हे स्पष्टच आहे.20 टक्के बदल्या होणारप्रत्येक विभागाच्या एकुण कर्मचारी संख्येच्या 20 टक्के बदल्या करण्यात येणार आहेत. त्यात 10 टक्के या प्रशासकीय तर 10 टक्के या विनंती बदल्या राहणार आहेत. तीच पद्धत पंचायत समिती स्तरावर देखील राबविण्यात येणार आहे. विनंती बदल्यांमध्ये अपंग, दुर्धर आजार, पती-प}ी एकत्रीकरण यांना प्राधान्य राहणार आहे. प्रशासकीय बदल्यांमध्ये एका ठिकाणी तीन वर्षापेक्षा अधीक काळ असलेल्या कर्मचा:यांचा समावेश राहणार     आहे. शिक्षकांचा ताण मिटलायंदा शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेचा मोठा ताण मिटला आहे. बदलीच्या समुपदेशन शिबिरात किमान तीन दिवस तरी केवळ शिक्षण विभागाच्या अर्थात शिक्षकांच्या बदल्यांमध्येच जात होते. सर्वाधिक शिक्षक संख्या लक्षात घेता आणि दुर्गम आणि सपाटीचा भाग हे पूर्वीच्या अध्यादेशाप्रमाणे बदल्यांना प्राधान्य दिले जात होते. त्यामुळे शिक्षक बदल्यांचा मोठा ताण प्रशासनावर राहत होता तो यंदापासून कमी झाला आहे.केवळ आरोग्य विभागाचा मोठा आकडा बदल्यांबाबत राहणार आहे. आरोग्य विभागातील कर्मचा:यांची एकुण संख्या लक्षात घेता टक्केवारीनुसार जवळपास 70 ते 75 कर्मचा:यांच्या बदल्या होणार आहेत. इतर विभागांचा बदल्या या किमान 15 व जास्तीत जास्त 30 ते 35 संख्येने राहणार आहेत.पदाधिकारी बसू शकणारबदल्यांच्या समुपदेशन प्रक्रियेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संबधीत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना बसता येणार आहे. त्यांच्या देखरेखेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.