शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

पोल अभावी लाकडांद्वारे घेतली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 1:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी भागसरी व खोंडामळी भागातील शेतकऱ्यांना वीज मिटर देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी भागसरी व खोंडामळी भागातील शेतकऱ्यांना वीज मिटर देण्यात आले. परंतु वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना खांबच देण्यात आले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी लाकडाच्या साहाय्याने विहिरींपर्यंत वीज घेतली आहे. ही पद्धत शेतकºयांसाठी धोक्याची ठरते.नंदुरबार तालुक्यातील भागसरी व खोंडामळी शिवारात शेती असलेल्या श्ेतकºयांना वीज वितरणमार्फत मिटर देण्यात आले. परंतु मुख्य वीजवाहिन्यांपासून वीज घेण्यासाठी त्यांना खांबच उपलब्ध करुन देण्यात आले नाही. वीज वितरणमार्फत खांब उपलब्ध होत नसल्याने खांबअभावी रब्बी हंगामातील पिके धोक्यात येऊ नये, यासाठी शेतकºयांकडून पर्यायी व्यवस्था महणून लाकडी खांबांच्या माध्यमातून वीज विहिरी व कुपनलिकांपर्यंत घेण्यात आली आहे. वीज वितरणने खांब उपलब्ध करुन देण्याबाबत या शेतकºयांच्या समकस्यांकडे लक्ष दिले नसल्याने पर्यायी व्यवस्था केली. परंतु ही पद्धत धोक्याची ठरत आहे.

शेतात नेहमीच ओलावा राहत असतो. तर ओलव्याच्या ठिकाणी वीजप्रवाह उतरण्याचे प्रकार शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. शेतातील ओलावा शिवाय लाकडी खांब यामुळे वीज प्रवाह उतरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. हे संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज वितरणकडून या शेतकºयांना खांब उपलब्ध करुन देत सहकार्य करण्याची गरज आहे.