शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

220 मीटरच्या निर्णयामुळे आठ दुकान, परमिटरुमला अभय

By admin | Updated: April 7, 2017 18:53 IST

अध्यादेशातील 220 मीटरच्या आतचा मुद्दा घेवून अनेकजण आपली दुकाने, परमीटरूम वाचविण्याचा प्रय} करीत आहेत.

नंदुरबार, दि. 7 - : राष्ट्रीय व राज्य मार्गावरील 500 मीटरच्या आत असलेल्या दारू दुकाने, परमीटरूम बंद करण्याचा अध्यादेशातील अनेक बारीकसारीक बाबी तपासून त्यातून मार्ग काढण्याचा प्रय} सुरू आहे. आता त्याच अध्यादेशातील 220 मीटरच्या आतचा मुद्दा घेवून अनेकजण आपली दुकाने, परमीटरूम वाचविण्याचा प्रय} करीत आहेत. याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आठ दुकान, परमीटरूमला अभय मिळणार आहे. त्यात कोळदा, ता.नंदुरबार शिवारातील एक तर खापर आणि अक्कलकुवा शिवारातील अनुक्रमे चार व तीन दुकानांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने अध्यादेश काढून 1 एप्रिल पासून राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील 500 मीटरच्या आत दारू दुकाने व परमिटरूम बंद करण्याचा अध्यादेश काढला होता. त्याची अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे. नंदुरबारत जिल्ह्यात 86 दुकाने व परमिटरूम यांना फटका बसला आहे. आता त्याच अध्यादेशातील उपकलमे आणि इतर बाबी पडताळून दुकाने वाचविण्याचा प्रय} सुरू आहे. त्यानुसार 2011 च्या लोकसंख्येनुसार ज्या गावाची लोकसंख्या 20 हजारांच्या आत आहे अशा गाव हद्दीतील दारू दुकाने, परमिटरुमसाठी आता 220 मीटरची मर्यादा आहे. 220 मीटरच्या बाहेर असलेल्या दुकानांना अभय मिळणार आहे. ही बाब लक्षात घेता व शासनाच्या सूचनेनुसार येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे नव्याने सव्रर्ेेक्षण केले असता अक्कलकुवा, खापर व नंदुरबार  परिसरातील आठ दुकाने व परमिटरुमचा समावेश आहे. त्यांचे परवाने पुन्हा सुरू करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन घुले यांनी सांगितले.