शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यात पपई झाडांवर ‘मर’

By admin | Updated: April 7, 2017 14:06 IST

नंदुरबार तालुक्यात वाढलेले तापमान आणि पाण्याची कमरतरता यामुळे पपईची झाडे जागोजागी कोरडी होऊन पपईही पूर्णपणे कोरडी झाली होती़

नंदुरबार : तालुक्यातील उमर्दे व कलमाडी परिसरात पाणीपातळी खालावल्याने पपई झाडावर मर रोगाची लागण झाली आह़े यामुळे ब:याच शेतक:यांच्या हातात शेवटच्या पपईचे उत्पादन न आल्याने नुकसान झाले आह़े
नंदुरबार तालुक्यात वाढलेले तापमान आणि पाण्याची कमरतरता यामुळे पपईची झाडे जागोजागी कोरडी होऊन पपईही पूर्णपणे कोरडी झाली होती़ अनेक शेतक:यांनी शेतातील पपई तशीच सोडून दिली आह़े मार्चच्या मध्यापासून ऊन वाढत असल्याने अनेक ठिकाणी विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी खालावली होती़ यातच तापमान वाढल्याने पपईच्या झाडांची पाने गळून गेली होती़ गळालेल्या या पानांमुळे पपई झाडावर सुकून गेल्याचे चित्र आह़े उमर्दे, भालेर, कलमाडी, काकर्दे तसेच नंदुरबार शहरालगतच्या विविध गावांमध्ये ही समस्या आह़े या समस्येमुळे अनेक शेतक:यांना मोठा फटका बसला आह़े
 60 टक्के पपई उत्पादन खराब
शेतातच मर होऊन खराब झालेल्या पपईची खरेदी व्यापा:यांकडून करण्यात आल्याची माहिती आह़े काही व्यापा:यांनी गाडय़ा भरण्यापूर्वीच पपई खराब झाल्याने समस्या निर्माण झाली आह़े यंदा पपई सुरूवातीपासूनच खाली आल्याने शेतक:यांना अडचण जाणवत होती़ त्यानंतर आता पपईचे उत्पादनच संपल्याने शेतक:यांना भरपाई देण्याची मागणी आह़े
नंदुरबार तालुक्यात साधारण यंदा 400 हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या पपईपैकी 100 हेक्टर पपई ही उमर्दे, भालेर परिसरातील असल्याची माहिती आह़े यातील 60 टक्के पपई खराब झाली आह़े