शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:00 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कृषी विभागाच्या जिल्हा कृषि महोत्सवाला सुरुवात करण्यात आली़ महोत्सवात 150 स्टॉल्स उभारण्यात आले असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कृषी विभागाच्या जिल्हा कृषि महोत्सवाला सुरुवात करण्यात आली़ महोत्सवात 150 स्टॉल्स उभारण्यात आले असून खासदार डॉ.हिना गावीत यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले होत़े प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, डॉ.मुरलीधर महाजन, ए.के.अनापुरे, डॉ.श्रीधर देसले, उमेश पाटील, आर.एम.जेजुरीकर, डॉ.राजेंद्र दहातोंडे, डॉ.एस.बि.खरबडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, आत्मा प्रकल्प उपसंचालक टी.व्ही.खर्डे, कृषी उपसंचालक एम.एस.रामोळे, हेमलता शितोळे, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.बी. जोशी, वसुंधरा दिपक पटेल, कृषी अधिकारी संदिप वळवी, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, पी.व्ही.भोर, बी.जे. गावीत, एन.आर. महाले, व्ही.डी.चौधरी, ए.स. वसावे उपस्थीत होते.आत्माअंतर्गत चांगले काम करणारे  शेतकरी व महिला बचत गटांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आल़े पात्र शेतक:यांना ट्रॅक्टर वितरणही करण्यात आले. प्रास्ताविक आत्माचे संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी केल़े महोत्सवात 150 विविध स्टॉल लावण्यात आले आहे. यातील 40 स्टॉल्स हे शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे आहेत़ पाच दिवसात कृषी विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी परिसंवाद आणि चर्चासत्रांचे होणार आह़े प्रसंगी खासदार डॉ़ गावीत यांनी जागतिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रीय मालाला अधिक मागणी आहे. जिल्ह्यातील शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळले आहेत़ शेतक:यांनी सेंद्रीय शेतीला यांत्रीकीकरणाची जोड दिल्यास देशाला सेंद्रीय शेतमाल पुरवठादार जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख निर्माण होईल. असे सांगितल़े आमदार डॉ़ गावीत, जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केल़े