शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दौरे महत्वाचे आहेत की शेतकऱ्यांचा जीव; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

By शिवराज बिचेवार | Updated: July 30, 2022 11:24 IST

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केली, मुख्यमंत्री महोदय, आता सांगा ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा

नांदेड: अतिवृष्टीमुळे माहूर तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. मयताची पत्नी छोटा मुलगा मला भेटला, आता तुम्हीच सांगा मुख्यमंत्री महोदय 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा, असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला. तसेच दौरे महत्वाचे आहेत की शेतकऱ्यांचा जीव असा हल्लाबोल पवार यांनी शिंदेंवर केला. 

माहूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी ते आले होते. पवार म्हणाले, आम्हाला याच्यात राजकारण करायचे नाही, हे आम्ही अगोदरच स्पस्ट केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मला सांगायचे आहे, आम्ही दौरा करतोय, तुम्ही त्याचीच चर्चा करीत आहात, त्यापेक्षा तुम्ही तुमच काम करा, आम्ही आमचे करतो. एवढे नुकसान होऊन अजून पंचनामे नाहीत. देवस्थान च्या जमिनी अनेकजण कसत आहेत, त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. तुम्ही सगळीकडे फिरत आहात, त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. परंतु विदर्भ आणि मराठवाड्यावर आलेल्या या संकटात शेतकऱ्यांना विश्वास द्या ना की तुम्ही आत्महत्या करू नका. फक्त संकटातून बाहेर काढेल अस बोलले जाते, कधी बाहेर काढणार, असा सवालही पवार यांनी केला.

दौरे महत्वाचे आहेत का ?फक्त इकडे तिकडे फिरणं सुरू आहे. लोकांच्या जीवपेक्षा तुम्हाला दौरे महत्त्वाचे आहेत का, असा आरोप पवार यांनी केला. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार प्रदीप नाईक हे उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेfarmer suicideशेतकरी आत्महत्याRainपाऊस