शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात; राहुल गांधींनी यावर बोलावे, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

By सुमेध उघडे | Updated: November 5, 2022 18:54 IST

गुजरात निवडणुकीनंतर देशातील धार्मिक स्वातंत्र्य नष्ट होईल प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले भाकीत

 नांदेड: धम्मदीक्षा सोहळ्यात सहभाग घेतल्याने २२ प्रतिज्ञावरून आपचे मंत्री राजेंद्र पाल यांनी राजीनामा द्यावा लागला आहे. देशातील धार्मिक स्वातंत्र्य गुजरात विधानसभा निवडणुक निकालानंतर नष्ट होईल, असे भाकीत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी याबाबत कोणती तरी भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

नांदेड येथे आज झालेल्या धम्म मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. पुढे देशात एकीकडे संविधानाची समतेची तर दुसरीकडे मनुस्मृतीची असमतेची व्यवस्था सुरु आहे. मनुस्मृती जाळा,जातीवर आधारित पुरोहित वर्गावर कायद्याने बंदी आणा. हिंदू विश्वविद्यालय उघडा. यातून डिग्री घेऊन बाहेर पडणाराच पुजाराचा अर्चा करेल. हे मान्य असेल तर आम्ही आरआरएस सोबत जाऊ, असे खुले आव्हान आंबेडकरांनी केले

आयातनीतीतून मोठा भ्रष्टाचारनरेंद्र मोदींच्या आयातनीतीतून मोठा भ्रष्टाचार होत आहे. पाम तेलाची आयात मोदींनी बंद केली पण व्यापाऱ्यांनी तेच तेल आयात करून महाग विंकल. इथिनोल वापरायची परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उसाला जास्त भाव मिळायला हवा पण तो मिळत नाही, कापसाचे भाव १२ हजारापर्यंत गेला पाहिजे. पण सरकार व्यापाऱ्यांचे असल्याने देखील भाव मिळणार नाही. आयात करून आफ्रिकेतून स्वस्त कापूस येत आहे सरकारने आयातीस का परवानगी दिली हे राहुल गांधी यांनी मोदींना विचारावे.

देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यातआम्ही लॉंगमार्च काढले आहेत. रोज यात्रेत चालणे कष्टाचे आहे. यातून राहून गांधी यांचे व्यक्तिमत्व बदलत आहे. पण यातून प्रश्न विचारले जात नाहीत. यात्रा झाली की पुन्हा सोनिया गांधी, राहूल गांधी यांच्यावर सुब्रमण्यम स्वामी प्रश्न विचारातील. यामुळे भारत जोडो यात्रेतून मोदींनी प्रश्न विचारावेत अन्यथा हा एक बुडबुडा ठरेल. दिल्लीत आपचे एक मंत्री राजेंद्र पाल धम्मदीक्षा समारंभात उपस्थित होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या २२ प्रतिज्ञावरून पाल यांना राजीनामा द्यावा लागला. देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. यावर राहुल गांधी यांनी काहीतरी बोलावे, भूमिका घ्यावी, काहीच मत न मांडणे हे सगळ्यात धोकादायक असते.गांधी यांनी नांदेडच्या सभेत यावर बोलावे असे आवाहन आंबडेकर यांनी केले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेड