आगामी महापालिका निवडणूक भाजपा संपूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र व राज्यातील सरकारच्या पादर्शक कारभारावर जनता विश्वास ठेऊन भाजपला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व ...
कुंडलवाडी बाजार समितीवर नुकत्याच नेमलेल्या प्रशासकीय संचालक मंडळाला स्थगिती देण्यात आली आहे. उपसभापतीपदावर काँग्रेस पदाधिकाºयांची नियुक्ती झाल्यानंतर माजी खा. भास्करराव खतगावकर व ठक्करवाड यांचा भाजप पक्षातंर्गत वाद उफाळला. ...
शेतात न थकता, शेतकºयांना मदतीचा हात न आखडता, राबणारी बैलाची महती गायली जाणारी परंपरा आजही टिकून आहे. शहरासह ग्रामीण भागात कृषी प्रधान संस्कृतीच्या जुन्या वाटा गावोगावी सजल्या. ही नवोदित कवयित्री अनिता दाणे-जुंबाड यांच्या काव्यातील कल्पकता तालुक्यात प ...
डॉ़शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून दोन दिवसात झालेल्या पावसाने प्रकल्प भरला आहे़ त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून विसर्ग सुरु आहे़ पाण्याची आवक वाढल्यास आणखीही दरवाजे उघडण्यात येणार असून नदीकाठ ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नांदेडची तहान भागविणारे विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण प्रकल्प ९० टक्के भरला आहे़ त्यामुळे नांदेडकरांवरचे जलसंकट टळले आहे़ ...
जिल्ह्यातील १६ तालुक्यात असलेल्या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड शहरातच झाला असून वजिराबाद मंडळात आजपर्यंत तब्बल ८८५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४४१़७६ मि़मी़पाऊस झाला आहे़ ...
महापालिकेच्या तिजोरीतून ५ कोटी खर्च करून निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज होते़ रविवारी मान्यवरांच्या हस्ते या स्टेडिमयचे लोकार्पणही होणार होते़ परंतु अतिवृष्टीमुळे मैदानाला जलमय करून टाकले़ त्यामुळे महापालिकेला लो ...
महिन्याभराच्या दीर्घ विश्रांतीमुळे बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले असताना, गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला़ त्यामुळे नांदेड शहर जलमय झाले होते़ नांदेडसह बारा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे ...
नांदेड शहराची तहान भागविणाºया विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रकल्पात ४५ दलघमीहून अधिक पाणी होते़ त्यामुळे नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ ...