कंधार व उस्मानानगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावांत ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात मंडळांनी मोठा पुढाकार घेतला. त्यात कंधार पोलीस ठाण्यांतर्गत ४० व उस्माननगर ठाण्यांतर्गत ३८ अशा ७८ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना रुजविण्यात यश आले. ...
पंतप्रधान पीक विमा योजना यंदा योग्य नियोजनाअभावी गोंधळामुळेच अधिक चर्चेत आली़ एकाच दिवशी तीन-तीन आदेश, कधी आॅफलाईन तर कधी आॅनलाईन, बँकेत अन् सेतू केंद्र अशा एकापेक्षा एक अफलातून घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकºयांना वेठीस धर ...
शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या नगरसेविकेच्या घरात घुसून कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. ...
महापालिका नगरसेवकांना मागील तीन वर्षांपासून ना स्वेच्छा निधीतून काम करता आले ना दलितवस्ती निधीतूऩ त्यामुळे १ सप्टेंबर रोजी होणाºया समारोपाच्या सभेत नगरसेवक नेमके कुणाचे आभार मानतील, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़ विकासकामांचे आभार मानणे हा या वि ...
केंद्र व राज्यात शासकीय-निमशासकीय कार्यालयातील मागासवगीर्यांच्या पदोन्नतीबाबतचे आरक्षण हटविल्याच्या निर्णयाविरोधात बहुजनांच्या विविध अधिकारी-कर्मचाºयांनी एस.सी., एस.टी., एन.टी., डी़एन.टी., एस.बी.सी., ओबीसी कर्मचारी आरक्षण बचाव समिती स्थापन केली़ ...
लसीकरणापासून वंचित ० ते २ वर्षे वयोगटातील बालक व गरोदर मातांना आजारापासून संरक्षित करण्यासाठी आॅक्टोबरपासून जिल्ह्यात इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली़ ...
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास ६ कोटी मंजूर झाले आहेत. रुसाकडून विद्यापीठातील भौतिक सुविधांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये विद्यापीठास नवीन बांधकामासाठी २ कोटी १० लाख ...
विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रात तसेच परभणी जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील येवा वाढला असून प्रकल्पाचे दोन दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले. एक दरवाजा दुपारी १२ वाजता तर दुसरा दरवाजा दुपारी २ वाजता उघडण्यात आला आहे. ...
शहरात पावसामुळे सखल भागात निर्माण होणाºया पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या हालचालींना प्रारंभ झाला असून शहरातील प्रमुख तीन समस्याग्रस्त भागात विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आयएलएफएस या संस्थेला महापालिकेने दिल्या आहेत. ...
गणेशोत्सवाच्या प्रसादासाठी आणलेला तांदूळ हा प्लास्टिकचा असल्याच्या संशयावरून नायगाव येथे व्यापाºयाला नागरिकांनी धारेवर धरले़ त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या तांदळाचा नमुना घेतला असून प्राथमिक अहवालानुसार हा तांदूळ प्लास्टिकचा नसल्याचे अधिकाºयांचे म ...