रेल्वेस्थानकावर महिलेच्या वेषातील एका सोनसाखळी चोरट्याला रेल्वे पोलिसांनी गुरुवारी पकडले़ फलाटावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून हा चोरटा पळून जात होता़ ...
अशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पावर बांधण्यात आलेल्या उजव्या कालव्यातून शेतकºयांना पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. यासाठीची विद्युत यंत्रणा आणि तसेच त्याच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन करण्यात आले असून या ...
महापालिका निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत ६७ आक्षेप आले आहेत़ या सर्व आक्षेपांच्या निकालानंतर ७ सप्टेंबर रोजी मतदार यादी अंतिम केली जाणार आहे़ ...
शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था काहीसी सुधारत असली तरी वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचा वाहतूक नियमांकडे होत असलेला कानाडोळा यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात विविध रस् ...
शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा कचेरीवर श्रावस्तीनगर, सादतनगर, नारायणनगर आदी भागांतील नागरिकांनी मोर्चा काढला. ...
पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ...
सातत्याने दुष्काळाच्या फेºयात अडकेल्या शेतकºयांना पीककर्ज वेळेत आणि सुलभरित्या वाटप करण्याच्या राज्य शासनाच्या सूचना असल्या तरी त्या सूचना, आदेशांना डावलून शेतकºयांना पीककर्ज देण्यात बँकांकडून उदासीनताच दाखवली जात आहे़ जिल्ह्यात आजघडीला केवळ २३ टक्के ...
अशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पावर बांधण्यात आलेल्या उजव्या कालव्यातून शेतकºयांना पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. यासाठीची विद्युत यंत्रणा आणि तसेच त्याच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन करण्यात आले असून या ...
तालुक्यातील सोळा अधिकृत रेती घाटांसह महसूल विभागाकडे नोंद नसलेल्या अनेक रेती घाटांतून महसूल विभागाची नजर चुकवून राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा उपसा करुन नदीकाठावर ढीग करुन शेकडो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल ...
कंधार व उस्मानानगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावांत ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात मंडळांनी मोठा पुढाकार घेतला. त्यात कंधार पोलीस ठाण्यांतर्गत ४० व उस्माननगर ठाण्यांतर्गत ३८ अशा ७८ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना रुजविण्यात यश आले. ...