शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी करुन शेतकºयांना त्वरित बेबाकी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी लीड बँकेसमोर निदर्शने करण्यात आली. ...
तालुक्यातील मालेगाव येथे कामाजी हानमंतराव इंगोले यांचा खून झाला होता़ या प्रकरणात मुलगा ज्ञानेश्वर इंगोले याने तक्रार दिली होती़, परंतु फिर्यादी मुलगाच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे़ ...
जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्र ...
शहरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेडकरनगर, जयभीमनगर, श्रावस्तीनगर, नई अबादी, रमामाता सोसायटी, लालवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरुण गोरगरीबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली़ ...
मरी येथील बालविकास सेवा प्रकल्प योजना कार्यालयात बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत असताना शांता अमृतराव सुरेवाड (अनमुलवार) यांना लाच स्विकारताना पकडण्यात आले होते़ याप्रकरणात उघड चौकशीनंतर भाग्यनगर पोलिस ठाण्यात शांत सुरेवाड व व्यंकट अनमुलवार या ...
आगामी महापालिका निवडणूक भाजपा संपूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र व राज्यातील सरकारच्या पादर्शक कारभारावर जनता विश्वास ठेऊन भाजपला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व ...
कुंडलवाडी बाजार समितीवर नुकत्याच नेमलेल्या प्रशासकीय संचालक मंडळाला स्थगिती देण्यात आली आहे. उपसभापतीपदावर काँग्रेस पदाधिकाºयांची नियुक्ती झाल्यानंतर माजी खा. भास्करराव खतगावकर व ठक्करवाड यांचा भाजप पक्षातंर्गत वाद उफाळला. ...
शेतात न थकता, शेतकºयांना मदतीचा हात न आखडता, राबणारी बैलाची महती गायली जाणारी परंपरा आजही टिकून आहे. शहरासह ग्रामीण भागात कृषी प्रधान संस्कृतीच्या जुन्या वाटा गावोगावी सजल्या. ही नवोदित कवयित्री अनिता दाणे-जुंबाड यांच्या काव्यातील कल्पकता तालुक्यात प ...
डॉ़शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून दोन दिवसात झालेल्या पावसाने प्रकल्प भरला आहे़ त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून विसर्ग सुरु आहे़ पाण्याची आवक वाढल्यास आणखीही दरवाजे उघडण्यात येणार असून नदीकाठ ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नांदेडची तहान भागविणारे विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण प्रकल्प ९० टक्के भरला आहे़ त्यामुळे नांदेडकरांवरचे जलसंकट टळले आहे़ ...