शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा कचेरीवर श्रावस्तीनगर, सादतनगर, नारायणनगर आदी भागांतील नागरिकांनी मोर्चा काढला. ...
पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ...
सातत्याने दुष्काळाच्या फेºयात अडकेल्या शेतकºयांना पीककर्ज वेळेत आणि सुलभरित्या वाटप करण्याच्या राज्य शासनाच्या सूचना असल्या तरी त्या सूचना, आदेशांना डावलून शेतकºयांना पीककर्ज देण्यात बँकांकडून उदासीनताच दाखवली जात आहे़ जिल्ह्यात आजघडीला केवळ २३ टक्के ...
अशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पावर बांधण्यात आलेल्या उजव्या कालव्यातून शेतकºयांना पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. यासाठीची विद्युत यंत्रणा आणि तसेच त्याच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन करण्यात आले असून या ...
तालुक्यातील सोळा अधिकृत रेती घाटांसह महसूल विभागाकडे नोंद नसलेल्या अनेक रेती घाटांतून महसूल विभागाची नजर चुकवून राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा उपसा करुन नदीकाठावर ढीग करुन शेकडो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल ...
कंधार व उस्मानानगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावांत ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात मंडळांनी मोठा पुढाकार घेतला. त्यात कंधार पोलीस ठाण्यांतर्गत ४० व उस्माननगर ठाण्यांतर्गत ३८ अशा ७८ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना रुजविण्यात यश आले. ...
पंतप्रधान पीक विमा योजना यंदा योग्य नियोजनाअभावी गोंधळामुळेच अधिक चर्चेत आली़ एकाच दिवशी तीन-तीन आदेश, कधी आॅफलाईन तर कधी आॅनलाईन, बँकेत अन् सेतू केंद्र अशा एकापेक्षा एक अफलातून घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकºयांना वेठीस धर ...
शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या नगरसेविकेच्या घरात घुसून कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. ...
महापालिका नगरसेवकांना मागील तीन वर्षांपासून ना स्वेच्छा निधीतून काम करता आले ना दलितवस्ती निधीतूऩ त्यामुळे १ सप्टेंबर रोजी होणाºया समारोपाच्या सभेत नगरसेवक नेमके कुणाचे आभार मानतील, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़ विकासकामांचे आभार मानणे हा या वि ...
केंद्र व राज्यात शासकीय-निमशासकीय कार्यालयातील मागासवगीर्यांच्या पदोन्नतीबाबतचे आरक्षण हटविल्याच्या निर्णयाविरोधात बहुजनांच्या विविध अधिकारी-कर्मचाºयांनी एस.सी., एस.टी., एन.टी., डी़एन.टी., एस.बी.सी., ओबीसी कर्मचारी आरक्षण बचाव समिती स्थापन केली़ ...