दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेले तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटवून घेण्याकरिता ९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा न्यायालयात राष्टÑीय लोक अदालतीमध्ये एकूण ३१८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८१ प्रकरणे निकाली लागली आहेत. ...
व्हॉट्सअपवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचा व आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी वसमत येथे एकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समाजाच्या भावना दुखावणारा मजकूर टाकल्याबद्दल अनेक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. ...
महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून शहरात होर्डिंग्ज, मॅसेजद्वारे जनजागृती केली जात आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांचीही मदत घेतली जाणार असून शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यां ...
पांगरी ता़ अर्धापूर येथील ऋतुजा दुधाटे व मनाठा येथील वर्षा मुरमुरे या विद्यार्थिनींचा अनुक्रमे डेंग्यू व तापाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना ११ सप्टेंबर रोजी घडली़ ...
भारतात होणाºया १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेअंतर्गत मुंबईमध्ये ६ सामने होणार आहेत. या स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी संपूर्ण राज्यात फुटबॉल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातही या स्पर्धेच्या वातावरणनिर्र्मितीसाठी १५ सप्टें ...
तालुक्यातील अर्जापूर येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने १० लाखांचा निधी मंजूर केला आहे. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामात पहिले बळी ठरले. ...
तालुक्यात वस्ती तेथे अंगणवाडी या तत्त्वानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्पअंतर्गत चालवल्या जाणाºया एकूण ४१७ अंगणवाड्या आहेत. पैकी फक्त १४८ अंगणवाड्यांना शासनाची इमारत आहे़ तर तालुक्यात २६९ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही़ ...
शेतकºयांकडे शिल्लक असलेली तूर अखेर शासनाकडून ‘बाजार हस्तक्षेप योजने’च्या माध्यमातून खरेदी करण्यात आली़ जिल्ह्यातील विविध केंद्रावर ३१ आॅगस्टपर्यंत २३ हजार १९८़५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, परंतु या तुरीचे चुकारे अद्याप अदा करण्यात आले नाहीत़ त्या ...
महापालिकेची निवडणूक ११ आॅक्टोबर रोजी होणार असून निवडणुकीसंदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त हे १३ सप्टेंबर रोजी नांदेडात येणार आहेत़ दरम्यान, निवडणुकीच्या खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे़ ...
काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात काय निर्णय होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली असून पूर्वीपेक्षा दुप्पट जागा पक्ष जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे यां ...