शेतक-यांच्या कापसाला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा खाजगी बाजारात व्यापारी जादा भाव देत आहेत़ त्यामुळे शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत शेतकरी विक्रीसाठी व्यापा-यांकडे कापूस नेत आहेत. ...
नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे रक्तदान शिबिरे ठप्प झाली असून त्याचा मोठा फटका रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना बसत आहे़ शहरातील पाच आणि शासकीय रुग्णालयातील एक अशा सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़ त ...
महापालिका हद्दीअंतर्गत या ना त्या कारणामुळे रखडलेल्या दलित वस्तीच्या कामांना महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली असून दोन दिवसांत या कामांच्या निविदा काढण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या पहिल ...
शहरातील छत्रपती चौक ते मोर चौकादरम्यान अंबिकानगनरजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली़ अचानक जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणी येत असल्याने नागरिक अवाक् झाले़ तर रस्त्यातून उच्च दाबाने येणारे पाण्याचे लोट पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी ...
हे सरकार पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...
पोलीस ठाण्यामध्ये न जाता आता आॅनलाईन तक्रार करता येईल़ मात्र गुन्हा घडला तेथे तपासासाठी पोलिसांना जावेच लागणार आहे़ तालुक्यातील अनेक गावे विरूद्ध दिशेच्या पोलीस ठाण्यास जोडलेली आहेत़ गाव व ठाण्यातील अंतर तब्बल ४० कि़मी़ असल्यामुळे पोलीस व जनतेतील संव ...
शहरात मार्च २०१७ अखेर पासून निर्माण झालेला कचरा प्रश्न गंभीर बनला असून कचरा उचलण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदांनाही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या विषयावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला आता योग्य त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. ...
दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकानवर मोफत वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली होती़ औरंगाबाद रेल्वेस्थानकवर ४ जूनपासून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरुही केली, परंतु नांदेड रेल्वेस्थानकवर मात्र या सेवेला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही़ ...
राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांना वस्तूस्वरूपात लाभ न देता त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र मागील आठ महिन्यांपासून वस्तू खरेदीसाठी दर निश्चित होत नसल्याने लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत़ ...