हे सरकार पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...
पोलीस ठाण्यामध्ये न जाता आता आॅनलाईन तक्रार करता येईल़ मात्र गुन्हा घडला तेथे तपासासाठी पोलिसांना जावेच लागणार आहे़ तालुक्यातील अनेक गावे विरूद्ध दिशेच्या पोलीस ठाण्यास जोडलेली आहेत़ गाव व ठाण्यातील अंतर तब्बल ४० कि़मी़ असल्यामुळे पोलीस व जनतेतील संव ...
शहरात मार्च २०१७ अखेर पासून निर्माण झालेला कचरा प्रश्न गंभीर बनला असून कचरा उचलण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदांनाही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या विषयावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला आता योग्य त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. ...
दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकानवर मोफत वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली होती़ औरंगाबाद रेल्वेस्थानकवर ४ जूनपासून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरुही केली, परंतु नांदेड रेल्वेस्थानकवर मात्र या सेवेला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही़ ...
राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांना वस्तूस्वरूपात लाभ न देता त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र मागील आठ महिन्यांपासून वस्तू खरेदीसाठी दर निश्चित होत नसल्याने लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत़ ...
तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची वाणवा असल्याने हजारो हात रिकामे आहेत़ कामाच्या शोधात मजूर परप्रांतात जात आहेत़ सध्या कापूस वेचणी हंगाम सुरू असून सीमावर्ती भागातील मजुरांना ने-आण व सात रुपये प्रतिकिलो कापूस वेचणी मिळू लागल्या ...
इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने ...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित असले तरी बँकेतील अधिकारी झारीतील शुक्राचार्य बनल्याने बचत गट अखेरचा श्वास घेत आहेत़ जिल्ह्यातील २६७ बचत गटांचे नवीन खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करीत असल्याने शासनाकडून प्राप्त झालेल ...