नांदेड : राज्यभर पसरलेल्या डमी रॅकेट नोकर भरती घोटाळ्यात पुरावे नष्ट करणे आणि मुख्य आरोपीसोबत संगनमत करण्याच्या आरोपावरुन सपोनि दिनेश सोनसकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता़ या प्रकरणात नांदेड न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोनस ...
सततची नापिकी व कर्जाची परतफेड झाली नसल्याने उमरी तालुक्यातील तुराटी येथील शेतक-याने स्वतःस पेटवून घेऊन आत्महत्या केली. नामदेव मारोती काळेकर असे मृत शेतक-याचे नाव आहे. ...
राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. ...
परभणी कृषी विद्यापीठाने कापसाचे एनएच-४४ बीजी-२ हे बीटी वाण बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून याबाबत महाबीजसोबत नुकताच करार करण्यात आला आहे़ विद्यापीठाचे हे वाण येणा-या वर्षात सर्वत्र उपलब्ध होणार आहे़ ...
६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़ ...
शासनाच्यावतीने शेतक-यांना त्यांच्या मालावर योग्य प्रमाणात कर्ज मिळावे या उद्देशाने शेतमाल तारण कर्ज देण्यात येत आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सोयाबीन आणि हळद मालावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती कृउबा समितीचे सभापती बी.आर. ...
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी उडान योजनेअंतर्गत लवकरच नांदेड - दिल्ली ही एअर इंडीयाची विमानसेवा सुरु होणार आहे. अमृतसर किंवा चंदीगढ मार्गे ही विमानसेवा सुरु होणार असून त्यामुळे सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांची मोठी सोय होणार आहे़ ...
राज्यात गतवर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात तुरीची आवक वाढली असून केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली आहे. ही तूरडाळ आता स्वस्तधान्य दुकानावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यात ६०० मे. टन तुरीची मागणी क ...
शहरात वर्षभरापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज भरुन घेण्यात आले असले तरी वर्षभरात शहरात एकाही घराचे काम पूर्ण झाले नाही. उलट महापालिकेकडून या योनजेअंतर्गत पाठविलेल्या ४ विकास आराखड्यांना फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे ‘सर्वांसाठी घरे’ ही घोषणा ...
शहर विकासासाठी आलेले १५ कोटी रुपये पडून आहेत. किनवटच्या समस्या सोडवायच्या आहेत तर काँग्रेसला छप्पर फाडके मतदान करा. आम्ही शहराचा छप्पर फाडके विकास करु असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले. ...