खा. अशोक चव्हाण यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्याची गरज असून शासनाकडून येणारा कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नाही. याची दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी सदस्यांना केली. विशेषत: दलित वस्ती स ...
सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील हिमायतनगर, लोहा, कंधार, मुखेड, हदगाव, धर्माबाद, नायगाव, उमरी तालुक्यात ‘गारपिटी’ने थैमान घातले. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा आदी प्रमुख पिके आडवी पडली. शेतक-यांवर एकापाठोपाठ एक संकटाची मालिकाच सुरुच आहे. ...
सोमवारी सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नांदेड तालुक्यातील लिंबगाव परिसरामधील शेकडो हेक्टरवरील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले़ हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी मात्र हताश झाला आहे़ ...
तालुक्याने प्रस्तावित केलेल्या विविध २०० कामांच्या टंचाई आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थ सहाय्यित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्यातून प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून जिल्ह्यातील २३४ शाळेत ३ हजार ...
स्वत:च्या संघटनेचा पूर्व इतिहास संपूर्णपणे काळा असल्याने आणि शासन चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने द्वेषग्रस्त व मानसिक घुसमटीत अडकलेले भाजपा नेते इतिहासाच्या पानातून बेफामपणे महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग करित आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उप ...
भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. ...
राज्यात गुटखा विक्री व उत्पादनांवर बंदी असतानाही परप्रांतातून दरमहा अंदाजे १०० कोटींच्या आसपास गुटखा चोरट्या वाहतुकीने येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस, अन्न व औषधी प्रशासन वारंवार कारवाया करून गुटखा जप्त करून नष्ट करीत असले तरी या विभागात गुट ...
जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांन ...
जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांन ...