राज्यात जलयुक्त शिवार योजना आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची कामे याच गतीने सुरू राहिल्यास संपूर्ण राज्य दोन वर्षात टँकरमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ...
मराठवाड्यातील कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील, असे सांगताना २०० वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिली़ ...
नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या बुटीबोरी ते तुळजापूर या ३६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी सध्या भूसंपादनाचे काम सुरु आहे. हे भूसंपादन करताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील जमिनीस कमी मावेजा देण्यात येत आहे़ तसेच ग्रामीण भागातील शेतमालकांना शंभर टक्के मावेज ...
उन्नाव व कठुआ येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रात्री शहरातील आयटीआय चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला होता़ या कॅन्डल मार्चचा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाल्यानंतर त्यातील काही जणांनी बसेसवर दगडफेक केली होती़ या प्रक ...
जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-य ...
गडावरील जगप्रसिद्ध श्री रेणुकामाता मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना १७ एप्रिल रोजी रात्री १२़३२ वाजता घडली़ दरम्यान, सुरक्षारक्षक व बिबट्यामध्ये जाळी असल्याने सुदैवाने सुरक्षारक्षक बचावला़ ...
शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींसाठी तीन लाखांचे अनुदान मंजूर केले़ हदगाव तालुक्यात मागील तीन वर्षांत १ हजार ८१ पैकी ५११ विहिरी पूर्ण झाल्या असून अपूर्ण अवस्थेतील विहिरींचे प्रस्ताव निलंब ...
लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : तालुक्यातील हाडोळी येथे वर्ल्ड व्हिजन या सेवाभावी संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केलेला खाऊ (चिवडा) खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली.तालुक्यात ३५ ग्रामपंचायत अंतर्गत विविध कार्य करणाऱ्या वर्ल्ड व्हिजन ...
फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़ ...