शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून सुरू असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र काढण्याची सूचना महापालिकेने महावितरणकडे केली होती. मात्र, ही कार्यवाही जिल्हाधिका-यांशी ...
शहरातील रस्त्यांची अवस्था, पाणीप्रश्न, स्वच्छता तसेच १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या रक्कमेच्या विनियोगाच्या विषयावरुन स्थायी समितीची बुधवारी झालेली सभा वादळी ठरली. या सभेत शहरातील दोन प्रभागातील दलित वस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. ...
शासनाने निर्बंध घातलेल्या प्लास्टिक आणि त्यापासून होणाºया वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, आयात व वाहतूक करणांºयाविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्लास्टिक बंदीबाबत जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी बैठक घेत ...
पोलीस दलात ड्युटीच्या वेळा निश्चित नसल्यामुळे कर्मचारी, अधिकारी मानसिक तणावात असतात़ त्यामुळे मनोरंजन किंवा इतर कामांसाठी त्यांना वेळच मिळत नाही़ त्यात चित्रपट पाहणे तर दुर्मीळच़ परंतु, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सोमवारी कर्मचाºयांना सुखद धक्का दे ...
प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे स्थान महत्त्वाचे होते आणि यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद देव यांनी केले. ...
स्वस्त धान्य वितरण प्रणालीतील त्रुटी, बायोमेट्रीक पद्धती तसेच अन्य कारणांमुळे स्वस्त धान्यापासून वंचित राहणाऱ्या लोकांना पुन्हा स्वस्त धान्य उपलब्ध करुन द्यावे, अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी एमपीजे अर्थात मुव्हमेंट फॉर पीस अँड ज ...