काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षांत सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासने देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा संकटात सापडला आहे. ...
शहरातील स्रेहनगर पोलीस वसाहतीनजीक लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकावर लुटीच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला़ ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली़ युवकाने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात ...
विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये सेवक नसल्याच्या कारणावरुन डॉक्टरने थेट टाळे ठोकत काढता पाय घेतला़ ...
गोदावरी नदीत डंकीन परिसरात गुरुवारी उमरी येथील देवीदास दत्तराम बारसे यांचा पोत्यात मृतदेह आढळून आला होता़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने प्रल्हाद वाघमारे याला अटक केली होती़ या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी वाघमारे याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची ...
केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने वास्तवात सामान्यांसाठी काहीच केले नाही. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून त्यांनी खोटा प्रचार सुरु केला आहे. या त्यांच्या प्रचाराला महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चोख प्रत्यत्तर द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री ख ...
खरीप हंगामातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी १२५ कोटी ७६ लाखांचा दुष्काळ निधी मंजूर झाला असूृन पहिल्या टप्प्यात २५ कोटी ७५ लाख ५६ हजार रुपये निधी दुष्काळग्रस्त देगलूर,मुखेड आणि उमरी तालुक्यांना दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अ ...