जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यातील काही भाग हा पैनगंगा वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सदर संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही गतीविधी करता येणार नाहीत, असे स्पष्ट नमूद असल्याने या भागात वाळू उत्खनन अथवा वाळू वाहतूक होऊ देऊ नये, असे आ ...
तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे. ...
येथील रजिस्ट्री कार्यालयात एक महिन्यापासून आॅनलाईन सेवा बंद असल्यामुळे नागरिक भीतीने रजिस्ट्री करण्यास येत नाहीत, त्यामुळे ७५ टक्के रजिस्ट्रीवर परिणाम झाला आहे़ रजिस्ट्री खोळंबल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
देशात गांधी आणि आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये नेहमी वैचारिक संघर्ष झाला़ मात्र, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आक्रमकता आणि महात्मा गांधीच्या स्वभावातील सर्वसामान्यांविषयीची आस्था या दोन्ही गुणांना सोबत घेण्याची जबाबदारी प्रा़ नरहर कुरु ...
तालुक्यात शिधापत्रिकात समाविष्ट सदस्यांची रेशन दुकानदाराकडून आधार व्हेरिफिकेशन (सत्यापन) चालू आहे. आपण आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर आपणास काही फटका बसणार का? असा दुष्काळात कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्यांत संभ्रम ...
जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत आजघडीला केवळ २५.५४ टक्के जलसाठा उरला असून अनेक गावांत आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ...
शहरातील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा नवा पॅटर्न अंगीकारला असल्याचे समोर आले आहे. दहावी व बारावीच्या आगामी परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहेत. ...