लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता रंगत येत असून १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचारही वेगात सुरु आहे. या प्रचारादरम्यान उमेदवारांना करावयाच्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या बाबीचे दर निश्चित करुन दिले आहेत. ...
शिवसेना-भाजपाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची केवळ फसवणूक केल्याचा घणाघात करीत युतीला आता सत्तेबाहेर काढण्याची वेळ आल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांना सर्वांगीण न्याय मिळवून देवू, असा शब्द अॅड. प्रकाश आंबेडकर य ...
काँग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढा दिल्यास या निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सेना-भाजपाला धडा शिकविण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. ...
नोटाबंदीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यामुळेच आत्महत्या केल्या असून इतर व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या सरकार देत आहे. ...
मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या धावत्या नंदीग्राम एक्स्प्रेसमधून पडल्याने एका ३५ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता किनवट रेल्वे स्टेशन येथे घडली़ मयत शिक्षिकेचे नाव तृप्ती तेहरा असे आहे़ ...
डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी यावे यासाठी अथक प्रयत्नांतून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी नांदेड जिल्ह्याकडे वळविले़ परंतु, सध्याच्या भाजप सरकारची या पाण्यावर वक्रदृष्टी पडली आहे़ हे पाणी अन्यत्र वळविण्याचा ...
लोकसभा निवडणुकीत भाजपाने आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांना दिलेल्या उमेदवारीवरुन शिवसेना पदाधिकाऱ्यांची असलेली नाराजी दूर करण्यात अद्यापही सेनेच्या नेत्यांना यश आलेले नाही. ...
जगातील अनेक प्रगत देशांत इंग्रजीतून नव्हे, तर त्यांच्या मातृभाषेतूनच उच्च शिक्षण दिले जाते. ही बाब लक्षात घेता आपल्याकडेही मराठीतूनच दर्जेदार अध्यापन झाले पाहिजे ...
आॅनलाईन पद्धतीने बांधकाम परवाना देण्याचे काम सुरु झाल्यानंतरही महापालिकेच्या नगररचना विभागाने गतवर्षीपेक्षा ४ कोटी रुपये अधिकचे विकासशुल्क प्राप्त केले ...