तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ ए ...
हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आहे़ या बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी झालेल्या हळदीच्या बीटमध्ये १० हजार ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ ...
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकामाता मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पहिली माळ अर्पण करण्यात आली. ...
तालुका दुष्काळाने होरपळून निघाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी शेती मशागतीला मनोभावे सुरूवात करतो. परंतु, निवडणूक हंगामात पुढाऱ्यांना प्रचाराची व शेतक-यांना शेती मशागतीची चिंता सतावत आहे. ...
मामा चौकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठा जनसागर लोटला होता़ नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर यासह यवतमाळ जिल्ह्यातून नागरिक सभास्थळी आले होते़ ...
वर्धा येथील नरेंद्र मोदींची सभा चांगलीच गाजली मात्र त्या सभेला कमी गर्दी होती. त्यामुळे नांदेड येथील शनिवारच्या या सभेची भाजपा पदाधिकाऱ्यांनी धास्ती घेतली होती. शहरापासून काहीसे दूर असलेले सभास्थळ, सभेची वेळ सायंकाळनंतरची. मात्र त्यानंतरही सायंकाळी ६ ...
काँग्रेसने आतापर्यंत तब्बल १५ वेळा नांदेडमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसचा हा गड पाडण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली असून त्यासाठी पंतप्रधान मोदी नांदेडमध्ये आज सभा घेत ...
भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़ ...
शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...