अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. ...
महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरु असून रविवारी पहाटेपासून रेल्वेस्थानक परिसरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटणार आहे़ ...
चंद्रपूर येथील श्री महाकाली देवीची मुख्य यात्रा गुरुवार, १८ एप्रिलला असून देवीचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक दरवर्षी चंद्रपूरला जातात. त्यामुळे या यात्रेचा फटका मतदानावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
नांदेड लोकसभा निवडणूक प्रचाराची खरी रणधुमाळी सध्या उमरी तालुक्याच्या गावांमधून पाहावयास मिळत आहे़ महाआघाडीचे अशोक चव्हाण, युतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभा या भागात झाल्या असून वंचित आघाडीच्या सभा दोन दिवसांत होणार आहेत़ ...
देशात युवकांना, युवकांया संघटनांना बोलण्यावर बंदी घातली जात आहे. अनेक युवक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. मतदान करण्याचा अधिकार संविधानाने दिला असला तरी तो अधिकार हिरावूृन घेण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. ...
रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतय खुळं, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. ...
भाजपच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली. सर्वच स्तरांत नैराश्य पसरले असून येणाऱ्या काळात देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार ...
येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. ...