रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. ...
नांदेड : जिल्ह्याचे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेसमधील अनेक बडे नेते ... ...
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली आहे. ...
१९९९ मध्ये ते बिलोली विधानसभेतून जनता दलतर्फे ते विजयी झाले होते. दिवंगत माजी मंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचा पराभव करुन ते विधानसभेत पोहोचले होते. ...