Aditya Thackeray: "महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे." ...
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात विरोध वाढतोय यावर प्रतिक्रिया देताना संपलेल्या विषयावर मी बोलत नाही, असे ते म्हणाले ...
नांदेड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दहशत असलेला बब्बर खालसा या संघटनेचा हरविंदरसिंघ रिंदा हा पाकिस्तानात लपून बसला आहे. ...
गोंदिया येथील संस्था चालक महिलेची नांदेड येथे फसवणूक ...
पीआरटीसी ड्रायव्हर मंजीत सिंह हे कर्तव्यावर असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता ...
अद्याप पाेलिसांना या प्रकरणाचा छडा लावता आलेला नाही. या खुनाचा तपास थेट सीबीआयकडे द्यावा, अशी बियाणी कुटुंबियांची मागणी आहे. ...
कुख्यात रिंदा टोळीतील ५० जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील १७ जण अद्यापही तुरुंगात आहेत, तर ३३ जण जामिनावर बाहेर आहेत. ...
संजय बियाणी यांची दिनचर्या ठरलेली हाेती. दरराेज सकाळी पाच वाजता ते आपल्या वेगवेगळ्या बांधकामांच्या साईट्सवर जाऊन भेट देत हाेते. त्यानंतर ११ वाजता घरी येत हाेते. ...
विभागातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक काम पाहत आहेत ...
''मराठवाड्यात परिस्थिती थोडी बिकट आहे. इथे लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करण्याची संख्या फार वाढली आहे''. ...