नांदेड : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुकानिहाय पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार ठेवण्याचे आदेश आज नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले़ ...
उमरी : तालुक्यातील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने दिवसरात्र अवैधरित्या वाळूचा उपसा होत असून गोदावरी नदीकाठ परिसरात वाळूचे साठे करण्यात आले आहेत़ ...
गोकुळ भवरे, किनवट किनवटहून सतरा किलोमीटर अंतरावरील कनकवाडी गावात औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी १० जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला. ...
सोमनाथ लाहोरकर , हदगाव हदगाव तालुक्यातील ८० हजार ४०० हेक्टर क्षेत्रफळापैकी ९ जुलैपर्यंत ४ हजार ९६० हेक्टर क्षेत्रफळात पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डी़ एम़ तपासकर यांनी दिली़ ...
अर्धापूर : ग्रामीण विद्यार्थिनींना गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत वाहतूक योजनेत अर्धापूर तालुक्याचा समावेश नसल्याने पालकांत नाराजी पसरली. ...