शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पार्डी नदीला इसापूर धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:55 IST

सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़

ठळक मुद्देएक दलघमी पाणी दोन दिवसांत पोहोचणार सांगवी बंधाऱ्यात

पार्डी : सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़सांगवी बंधाºयात इसापूर धरणाचे पाणी पोहोचणार आहे़ त्यानंतर काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून सदर पाणी उत्तर नांदेडला पुरविले जाणार आहे़ विष्णूपुरी धरणात ६० दिवस पुरेल इतकाच जलसाठा उरला होता़ नांदेडकराची तहान भागविण्यासाठी इसापूर धरण्याच्या पाण्याची मागणी वाढली होती़ जिल्हाधिकाऱ्यांनी इसापूर धरणातून दोन दलघमी पाण्याची मागणी केली होती़ त्याकरिता एक दलघमी पाणी सांगवी बंधाºयात सोडण्यात आले आहे़ हे पाणी निमगाव येथील मेन कॅनलद्वारे पार्डी नदीच्या पात्रात २६ फेब्रुवारी रोजी रात्री सोडण्यात आले़ हे पाणी २८ फेब्रुवारी रोजी सांगवी बंधाºयात पोहण्याची शक्यता आहे़इसापूर धरण्याच्या पाण्यामुळे अर्धापूर तालुक्यातील पार्डी, शेणी, कामठा बु, कामठा खु़, बामणी, शेलगाव खु़, शेलगाव बु़, सुगाव, सांगवी, मेढला, निजामपूरवाडी, पिंपळगाव व अर्धापूरसह गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून दैनंदिन वापरासाठी नदी-नाल्याशेजारी ग्रामपंचायतकडून सार्वजनिक विहीर व बोअर बांधण्यात आल्या आहेत़ विहीर व बोअर उन्हाळ्यात कोरड्या पडल्या होत्या़ नळाला पाणी येत नव्हते़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते़ काही भागातील विहिरीने तळ गाठण्यास सुरुवात केली होती़ या भागातील पिके वाळण्यास सुरुवात झाली होती़ दरम्यान पार्डी गावाच्या नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याने या गावातील पिण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़

टॅग्स :NandedनांदेडDamधरणwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूक