शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

तेव्हा युती केली नसती तर भाजपचे १४४ आमदार असते : चंद्रकांत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 7:32 PM

Chandrakant Patil News : आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या फक्त पाच जागा आल्या असत्या

ठळक मुद्देविधानसभेत जनतेने युतीला निवडून दिले होते. महाविकास आघाडीला नव्हते.

नांदेड -विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा आणि शिवसेना युतीला निवडून दिले होते. तेव्हा युती केली नसती तर एकट्या भाजपचे १४४ आमदार निवडून आले असते तर शिवसेना केवळ ५ जागांवर राहिली असती असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी लगावला. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला याप्रसंगी ते बोलत होते.

नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात पुन्हा एकदा जोरदार टीकाटिपणी सुरु झाली आहे. यातच शिवसेनेच्या माजी आमदारालाच भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली. यामुळे आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. याच कार्यक्रमा दरम्यान पाटील यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

ते म्हणाले, विधानसभेत जनतेने युतीला निवडून दिले होते. महाविकास आघाडीला नव्हते. युती केली नसती तर भाजपाचे १४४ आमदार निवडून आले असते. युतीत शिवसेनेने धोका दिल्याने भाजपचे २० उमेदवार पडले. भाजपने धोका दिला असता तर सेनेच्या फक्त पाच जागा आल्या असत्या असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNandedनांदेड