शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकऱ्याने वीज खंडावर मात करत असा केला मोटार पंप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:09 PM

देळूब ( बु ) येथील शेतकरी नूरखान पठाण यांनी यंत्राच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयोग तीन वर्षांपासून करत असून तो यशस्वी झाला आहे़

- युनूसमियाँ नदाफ (पार्डी, नांदेड)

अर्धापूर तालुक्यात विहीर व बोअरवेल प्रमुख स्रोत असून इसापूर धरण्याच्या पाण्यावर तालुक्यातील बहुतांशी शेती सिंचनावर आहे़ इसापूर धरणाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाल्यावर विहीर व बोअरवेल याची सुद्धा पाणीपातळीत झपाट्याने वाढ होते़ परंतु मागील काही वर्षांपासून शेतीसाठी मिळणारा वीज पुरवठा कमी झाल्याने पिके वाळून जात आहेत़ तासनतास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने बागायती शेती वाळून जात आहेत़

रोहित्र ना दुरुस्त झाल्यावर एक-एक महिना याकडे कोणी लक्ष देत नसल्याने शेतीचे नुकसान होत आहे़ यामुळे तालुक्यातील देळूब ( बु ) येथील शेतकरी नूरखान पठाण यांनी यंत्राच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयोग तीन वर्षांपासून करत असून तो यशस्वी झाला आहे़ त्यांच्याकडे वडिलोपार्जित ५० एकर जमीन असून प्रमुख पीक म्हणून  काबुली चना व सोयाबीन असे पीक घेतात़ काबुली चना साठी सिंचनाचा स्रोत विहिरी आहेत़ परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यांनी ट्रॅक्टरवर वीज निर्मिती करून मोटार पंप सुरू केले आहे़ 

ट्रॅक्टरला डाइनोमा जोडून वीज निर्मिती करण्यात आली आहे़  ती वीज मोटार पंपाला जोडली गेली असून या विजेपासून तीन ते चार मोटार पंप सुरू करण्यात आली आहे़ या  डाइनोमाची क्षमता जास्त प्रमाणात असल्याने  तीन ते चार मोटार पंप एकाच वेळेस चालू असतात़  यासाठी सहा किटक्याट जोडावे लागते़ कारण  इन पुट, आउट पुट असते़ तीन किटक्याट मध्ये  वीज निर्मितीसाठी असतात़  तर दुसऱ्या तीन किटक्याटमधून मोटार पंपास वीज जोडणी करावी लागते़  या यंत्राच्या सहाय्याने तीन ते चार मोटार पंप सुरू करण्यात येते़ या यंत्रामुळे वीज पुरवठा खंडित झाला़ तरी शेतीसाठी पाणी देण्यासाठी या यंत्राचा वापर होतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी