शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

जिल्ह्यात पहिल्या टप्यात होणार ५०० पाणंद रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:31 AM

या पूर्वी जिल्ह्यासाठी ३ कोटी रूपये प्राप्त झाले होते. त्यातून शेत, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार ...

या पूर्वी जिल्ह्यासाठी ३ कोटी रूपये प्राप्त झाले होते. त्यातून शेत, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्याची कामे झाली आहेत. शेतकर्यांकडून तसेच गावकऱ्यांनी अजूनही शेत, पाणंद रस्ता तयार करण्याची मागणी होत आहे. याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ग्रामीण भागातील शेत, पाणंद, रस्त्यांची कामे करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांनी गावातील रस्त्याची माहिती तयार करून तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात सादर करावयाची आहे. त्यानुसार रस्त्यांची कच्चे, पक्के तसेच अतिक्रमित रस्ते अशी वर्गवारी करण्याचे काम संबधित तहसीलदा, गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाने अभियंता व भूमी अभिलेख विभागाचे तालुका निरिक्षक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी माहिती जिल्हाधिकारी यांना सादर करायची आहे. यानंतर जिल्हास्तरीय समिती रस्त्यांच्या कामाबाबत निर्णय घेणार आहे. ही कामे मनरेगा तसेच अन्य योजनेतून करण्यात येणार आहेत. सदरील माहिती फेब्रुवारी अखेरपर्यंत सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिल्या आहेत.