शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिले समाजशास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:21 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते. त्यांच्यानंतर जी काही अभ्यासाची मांडणी झाली आहे याचा वैचारिक पाया हा डॉ. आंबेडकरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. राहुल कोसंबी यांनी केले.

ठळक मुद्देविद्यापीठात व्याख्यान राहुल कोसंबी यांचे प्रतिपादन

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते. त्यांच्यानंतर जी काही अभ्यासाची मांडणी झाली आहे याचा वैचारिक पाया हा डॉ. आंबेडकरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. राहुल कोसंबी यांनी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले हे होते. तर कुलसचिव डॉ. आर.एम. मुलानी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती.‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाती विश्लेषण’ या विषयावर बोलताना प्रा. कोसंबी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जाती व्यवस्थेच्या निर्मुलनासाठी वेचले. भारताच्या विकासासाठी झटले. भारतातील जातीव्यवस्था हा विकासातला मोठा अडसर असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच, प्रत्यक्ष व्यवहारातून जात निघून जाण्यासाठी त्यांनी कार्य केले. जातीकडे त्यांनी कूट प्रश्न म्हणून पाहिले. अनुभवजन्य ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे ते जाती व्यवस्थेचे मूल्यांकन करु शकले. कारण जात ही आपसूकपणे आपली स्व:ची व्यवस्था निर्माण करत असते. असमानतेवर आधारित असलेली जातीव्यवस्था नष्ट व्हावी म्हणून त्यांनी मोठे कार्य केले.प्रास्ताविक डॉ. पी. विठ्ठल यांनी तर डॉ. गजानन झोरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. राम जाधव, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. राजेंद्र गोणारकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. ज्ञानोबा मुंढे, डॉ.वीरा राठोड, डॉ योगिनी सातारकर, विश्वाधार देशमुख, उद्धव हंबर्डे, डॉ. भीमराव हटकर, सुनील ढाले, माधव जायभाये, संदीप एडके, विनायक येवले आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थी