शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:04 IST

अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते़ कारण त्यांचे बुरे दिन सुरु झाले़ आहेत

नांदेड : अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते़ ती वाटणारच कारण त्यांचे बुरे दिन सुरु झाले़ या सरकारने योजनातील दलालीही बंद केली आहे़ त्यामुळे आता रस्त्यावरचा कुत्राही तुम्हाला विचारत नाही़ हे तुमच्याच पापाचे भोग असून काळजी करु नका अन् पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. 

नांदेडातील भक्ती लॉन्स येथे आयोजित भाजपाच्या बुथ कमिटी मेळाव्यात ते बोलत होते़ फडणवीस म्हणाले, पुलवामा येथील हल्ल्याच्या ४८ तासांच्या आत यातील आंतकवाद्यांना कंठस्रान घालण्यात आले़ सेनेला खुली छुट दिल्यानंतर काय होते हे सर्जिकल स्ट्राईकमधून जगाने पाहिले़ आता पुन्हा एकदा सेनेला मोदींनी मोकळीक दिली असून हा नवा भारत आहे़ असा संदेश जगात गेला आहे़ जगात अशाप्रकारे कुठे हल्ला झाल्यास सर्व पक्ष एकजुट दाखवित सैन्याच्या पाठीमागे उभे राहतात़ परंतु दुर्देवाने आपल्या देशात विरोधी पक्ष एकीकडे सांगत आहेत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अन् दुसरीकडे दररोज पत्रपरिषद घेवून नवेनवे आरोप करीत सुटले आहेत. हल्ल्याच्या या घटनेचेही राजकारण केले जात आहे असा आरोपही त्यांनी केला. 

यावेळी व्यासपीठावर आ़राम पाटील रातोळीकर, आ़निलय नाईक, आ़प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. माधवराव किन्हाळकर, श्यामसुंदर शिंदे, धनाजीराव देशमुख, माजी खा. डी़बी़पाटील, संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, राजेश पवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस