शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:04 IST

अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते़ कारण त्यांचे बुरे दिन सुरु झाले़ आहेत

नांदेड : अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते़ ती वाटणारच कारण त्यांचे बुरे दिन सुरु झाले़ या सरकारने योजनातील दलालीही बंद केली आहे़ त्यामुळे आता रस्त्यावरचा कुत्राही तुम्हाला विचारत नाही़ हे तुमच्याच पापाचे भोग असून काळजी करु नका अन् पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. 

नांदेडातील भक्ती लॉन्स येथे आयोजित भाजपाच्या बुथ कमिटी मेळाव्यात ते बोलत होते़ फडणवीस म्हणाले, पुलवामा येथील हल्ल्याच्या ४८ तासांच्या आत यातील आंतकवाद्यांना कंठस्रान घालण्यात आले़ सेनेला खुली छुट दिल्यानंतर काय होते हे सर्जिकल स्ट्राईकमधून जगाने पाहिले़ आता पुन्हा एकदा सेनेला मोदींनी मोकळीक दिली असून हा नवा भारत आहे़ असा संदेश जगात गेला आहे़ जगात अशाप्रकारे कुठे हल्ला झाल्यास सर्व पक्ष एकजुट दाखवित सैन्याच्या पाठीमागे उभे राहतात़ परंतु दुर्देवाने आपल्या देशात विरोधी पक्ष एकीकडे सांगत आहेत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अन् दुसरीकडे दररोज पत्रपरिषद घेवून नवेनवे आरोप करीत सुटले आहेत. हल्ल्याच्या या घटनेचेही राजकारण केले जात आहे असा आरोपही त्यांनी केला. 

यावेळी व्यासपीठावर आ़राम पाटील रातोळीकर, आ़निलय नाईक, आ़प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. माधवराव किन्हाळकर, श्यामसुंदर शिंदे, धनाजीराव देशमुख, माजी खा. डी़बी़पाटील, संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, राजेश पवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस