शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

केंद्र सरकारची धोरणे शेतकरी, कामगार विरोधी- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 14:29 IST

भाजप सरकार  उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे  देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला.

नांदेड: केंद्रातील भाजप सरकारची धोरणे शेतकरी कामगारविरोधी असल्याचा आरोप करीत शुक्रवारीकाँग्रेस रस्त्यावर उतरली. भाजप सरकार  उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे  देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेतेअशोक चव्हाण यांनी केला.

पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी  लाँगमार्च काढण्यात आला. शहरातील रेल्वे स्थानक  परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बैलगाडी लाँगमार्चला प्रारंभ झाला. पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा छत्रपती  शिवाजी  महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. 

यावेळी झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कृषी धोरणावर सडकून टीका केली. शेतकरी विधेयकामुळे देशातील  शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होणार असून केवळ उद्योगपतींना  फायदा पोहोचविण्यासाठी सरकार अशा पद्धतीचे कायदे  करीत असल्याचा आरोप  चव्हाण यांनी केला.

परभणीचे माजी खा. तुकाराम रेंगे पाटील म्हणाले की, सरकारने ज्या पद्धतीने शेतकरी विधेयक पारित केले आहे, ही पद्धत हुकुमशाहीकडे जाणारी आहे.  या विरोधात सर्वच घटकांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा. आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. रावसाहेब अंतापूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :agitationआंदोलनAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसFarmerशेतकरी