शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

केंद्र सरकारची धोरणे शेतकरी, कामगार विरोधी- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 14:29 IST

भाजप सरकार  उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे  देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला.

नांदेड: केंद्रातील भाजप सरकारची धोरणे शेतकरी कामगारविरोधी असल्याचा आरोप करीत शुक्रवारीकाँग्रेस रस्त्यावर उतरली. भाजप सरकार  उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे  देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेतेअशोक चव्हाण यांनी केला.

पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी  लाँगमार्च काढण्यात आला. शहरातील रेल्वे स्थानक  परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बैलगाडी लाँगमार्चला प्रारंभ झाला. पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा छत्रपती  शिवाजी  महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. 

यावेळी झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कृषी धोरणावर सडकून टीका केली. शेतकरी विधेयकामुळे देशातील  शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होणार असून केवळ उद्योगपतींना  फायदा पोहोचविण्यासाठी सरकार अशा पद्धतीचे कायदे  करीत असल्याचा आरोप  चव्हाण यांनी केला.

परभणीचे माजी खा. तुकाराम रेंगे पाटील म्हणाले की, सरकारने ज्या पद्धतीने शेतकरी विधेयक पारित केले आहे, ही पद्धत हुकुमशाहीकडे जाणारी आहे.  या विरोधात सर्वच घटकांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा. आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. रावसाहेब अंतापूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :agitationआंदोलनAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसFarmerशेतकरी