शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

भाजपकडून अनेक जणांवर सुडाच्या राजकारणाचा प्रयोग - जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:15 IST

Jitendra Awhad : सरकार कधी पडते, याचीच वाट भाजपवाले पाहत बसले आहेत

ठळक मुद्देभाजपकडून सूड आणि द्वेषाचे राजकारण

नांदेड : भाजपकडून सूड आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे. हे सरकार कधी पडते, याचीच वाट भाजपवाले पाहत बसले आहेत; परंतु त्यांचा हा उद्देश कधीही सफल होणार नाही,अशी टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मंत्री जितेंद्र आव्हाड हे शुक्रवारी माहूर येथील श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. आव्हाड यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर दत्तशिखरावर दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. ते पहिल्यांदाच माहूर गडावर आले होते. यावेळी आव्हाड म्हणाले, भाजप हे सुडाचे राजकारण करीत आहे. आजपर्यंत भाजपकडून अनेक जणांवर तसा प्रयोग करण्यात आला आहे. राज्य सरकार कधी पडते आणि आम्ही कधी सत्तेवर येऊ, हाच एकमेव विचार त्यांच्या डोक्यात घोळत असतो; परंतु महाआघाडी मजबूत असून भाजपचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNandedनांदेडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस