शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून अनेक जणांवर सुडाच्या राजकारणाचा प्रयोग - जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:15 IST

Jitendra Awhad : सरकार कधी पडते, याचीच वाट भाजपवाले पाहत बसले आहेत

ठळक मुद्देभाजपकडून सूड आणि द्वेषाचे राजकारण

नांदेड : भाजपकडून सूड आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे. हे सरकार कधी पडते, याचीच वाट भाजपवाले पाहत बसले आहेत; परंतु त्यांचा हा उद्देश कधीही सफल होणार नाही,अशी टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मंत्री जितेंद्र आव्हाड हे शुक्रवारी माहूर येथील श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. आव्हाड यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर दत्तशिखरावर दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. ते पहिल्यांदाच माहूर गडावर आले होते. यावेळी आव्हाड म्हणाले, भाजप हे सुडाचे राजकारण करीत आहे. आजपर्यंत भाजपकडून अनेक जणांवर तसा प्रयोग करण्यात आला आहे. राज्य सरकार कधी पडते आणि आम्ही कधी सत्तेवर येऊ, हाच एकमेव विचार त्यांच्या डोक्यात घोळत असतो; परंतु महाआघाडी मजबूत असून भाजपचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNandedनांदेडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस