शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कंधार तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ५७ लाख ५० हजार मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:48 IST

तालुक्यात फेब्रुवारीमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती पीक व फळबागेचे नुकसान झालेल्या १८ गावांतील ८३६ शेतक-यांना २७ लाख ५७ हजार ९१० रूपयांचे अनुदान मंजूर झाले़ बारूळ गावशिवारातील ८८़०८ हेक्टर पिके बाधित झाली़ अशा ११६ शेतक-यांना तालुक्यातील सर्वाधिक ६ लाख ५९ हजार १०९ रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे़ या आठवड्यात शेतक-यांना अनुदान वितरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात फेब्रुवारीमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती पीक व फळबागेचे नुकसान झालेल्या १८ गावांतील ८३६ शेतक-यांना २७ लाख ५७ हजार ९१० रूपयांचे अनुदान मंजूर झाले़ बारूळ गावशिवारातील ८८़०८ हेक्टर पिके बाधित झाली़ अशा ११६ शेतक-यांना तालुक्यातील सर्वाधिक ६ लाख ५९ हजार १०९ रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे़ या आठवड्यात शेतक-यांना अनुदान वितरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाईत अडकला आहे़ मागील वर्षीचा खरीप हंगाम अत्यल्प पावसाने हातचा गेला़ तरीही अनेक शेतकºयांनी रबी पिकाची लागवड केली़ रबी, फळपीक, बागायती पिकावर शेतकºयांनी लक्ष केंद्रित केले़ परंतु निसर्गाचा लहरीपणा पुन्हा आडवा आहे़ फेब्रुवारी महिन्यातील दुसºया आठवड्यात गारपीट, अवकाळी पावसाने पिकावर संक्रांत आणली़ महसूल, कृषी, पंचायत आदी यंत्रणेने तातडीने नुकसानीचे पंचनामे केले़ शेतकरी संख्या व बाधित क्षेत्राची आकडेवारी संकलित करून अहवाल प्रशासनाला सादर केला़ प्रशासनाने सर्व माहिती वरिष्ठ पातळीवर पाठवून दिली़ राज्य शासनाने शेती नुकसानीची दखल घेऊन अनुदान मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़तालुक्यात सर्वाधिक अनुदान बारूळ गावातील ११६ शेतकºयांना ६ लाख ५९ हजार १०९ रूपये आहे़ काटकळंबा - १८४ शेतकºयांना ५ लाख १९ हजार १७५, गऊळ -१४२ शेतकºयांसाठी ३ लाख ५३ हजार ४५६, पानशेवडी-८३ शेतकºयांना २ लाख ६४ हजार ६६५, रुई- ६७ शेतकºयांसाठी १ लाख ६६ हजार ८३५, नागलगाव- २३ शेतकºयांसाठी १ लाख २० हजार १४५ आणि कल्हाळी येथील १४७ शेतकºयांसाठी २ लाख ५२ हजार ४० रुपये अनुदान उपलब्ध झाले़ रबी पिकासाठी हेक्टरी ६ हजार ८००, बागायती पिकासाठी हेक्टरी १३ हजार ५०० आणि फळबागेसाठी हेक्टरी १८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले़ अनुदान वितरण केल्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे़ तहसीलदार अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम जोशी प्रयत्न करीत आहेत़ जिल्हा बँकेला अनुदान रकमेचा धनादेश दिला जाणार आहे़ या आठवड्यात शेतकºयांना अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे़१८ गावे : ८३६ शेतकºयांचे नुकसानगारपीट-अवकाळी पावसाने १८ गावातील ८३६ शेतकºयांचे ३१९़८५ हेक्टर वरील पीक, फळबाग, बागायतीचे नुकसान झाले़ शासनाकडून यासाठी २७ लाख ५७ हजार ९१० रूपये अनुदान उपलब्ध झाले़ त्यात पोखर्णी- ३ शेतकºयांसाठी ५ हजार ४००, दैठणा- १ (२,७०० रूपये), घागरदरा- २१ (५२ हजार १२० रूपये), सोमठाणा- १ (५४०० रूपये ), आंबुलगा -१३ (१ लाख १५ हजार २००), वरवंट- १ (८१६० रूपये), माजरे वरवंट- ३ (८१६० रूपये), चौकीपाया - २५ (१ लाख ३५ हजार ३२० रूपये), तळ्याची वाडी - २ (५० हजार ६२५ रूपये), पेठवडज - २ (३६ हजार), सावरगाव- २ (३४०० रूपये) मंजूर झाले़

टॅग्स :HailstormगारपीटFarmerशेतकरीMONEYपैसाState Governmentराज्य सरकार