शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:58 IST

मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे. मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबारुळ: मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे.मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.मानार प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी १९६४ रोजी करण्यात आले. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.या प्रकल्पासाठी सात गावे स्थलांतरीत करण्यात आली. २ हजार ८६० हेक्टर जमीन कंधार तालुक्यातील गेली. १४६.९२ दलघमी जलसाठा असलेला हा प्रकल्प कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील नागरिक व शेतकºयांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पावर २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. बारुळ, बाचोटी, बहाद्दरपूरा, तेलूर,वरवट, धर्मापुरी, चिंचोली येथील सुमारे १५० भोई समाजाचा मच्छ व्यवसाय चालतो.बारुळ मानार प्रकल्प इ. स. २०१६-१७ मध्ये तुडुंब भरला होता. सलग दोन वर्षापासून मात्र प्रकल्प पन्नास टक्क्याच्यावर पाणीसाठा गेला नाही. मागील वर्षी २०१७-१८ मध्ये प्रकल्पात या महिन्यात ३० साठा होता. यंदा २०१८-१९ आॅक्टोबरमध्ये आजरोजी प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे मच्छ व्यवसाय, सिंचनावर संकट येणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. बारुळ परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला.सोयाबीन उत्पादनात घटबारुळ मंडळातील ३८ गावांत शेतक-यांनी सोयाबीन पीक घेतले होते. प्रारंभी पिकाला चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. या काळात पिकावर ‘करपा’ रोग पडला. त्यामुळे उत्पन्नावर घट झाली. पावसाच्या हुलकावणीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई