शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

हिमायतनगर तालुक्यात ४० टक्के शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:32 AM

तालुक्यात सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी पावसाअभावी खरीप, रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़

हिमायतनगर : तालुक्यात सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी पावसाअभावी खरीप, रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़ तर दुसरीकडे, तालुक्यातील ४० टक्के शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत़शासनाच्या कर्जमाफी योजनांचा लाभ केवळ ६० टक्के शेतकऱ्यांना झाला आहे़ नियमित कर्ज भरणारे शेतकरी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत़ या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये अनुदान तत्त्वावर त्यांच्या खात्यात जमा करणार असले तरी, अगोदर त्या खात्यावरील इतर सर्व कर्जाचा बोजा उतरावा लागणार आहे,ही त्यासाठीची अट आहे़ नियिमत कर्ज भरणा-यांमध्ये अल्पभूधारक शेतकरी अधिक आहेत़ त्यामुळे शासनाकडून सरसकट सर्वच शेतकºयांची कर्जमाफी होईल, या आशेवर शेतकरी आहेत़जो शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेत बसत नाही,अशा शेतक-यांना बँक अधिकारी आपले कर्ज भरण्याच्या सूचना देत आहेत. पुनर्गठण असणा-या श्ेतक-यांच्या खात्यावरील पैसे बँक कापून घेत त्या खात्यावर होल्ड लावला जात आहे़ पेरणीचे दिवस जवळ आले आहेत़ शेतीतील नांगर, वखरणी करून पेरणीसाठी शेती सज्ज ठेवली असली तरी, बी-बियाण,े खते खरेदी कशी करावी? हा मोठा प्रश्न आहे़बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ४० टक्के शेतक-यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़ हिमायतनगर शहरातील स्टेट बँक शाखेत ६ हजार ६०० शेतक-यांचे खाते असून त्या खात्यानुसार एकूण ४४ कोटी ३० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ९३२ शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला असून त्यांचे २६ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे़ तर २ हजार ५०० शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत असून त्यांच्यावर १८ कोटी ५० लाख रुपये कर्ज आहे़दीड हजार जण वंचितसरसम येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत एकूण ५ हजार शेतक-यांवर ३६ कोटी ८ लाख रुपये कर्ज आहे़ त्यातील ३ हजार ५३२ शेतक-यांच्या खात्यावरील २१ कोटी ९५ लाख रुपये कर्ज माफ झाले आहे़ तर २ हजार ५५० शेतकरी या कर्जमाफी योजनेतून वंचित राहिले असल्याची माहीती मिळाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडbankबँकFarmerशेतकरी