शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुस्तक वाहतुकीच्या खर्चाचा बोजा मुख्याध्यापकांवर का ?

By गणेश हुड | Updated: June 8, 2024 17:16 IST

Nagpur : शाळांऐवजी समुहसाधन केंद्रापर्यंतच पोहचवली जाताहेत पुस्तके

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने  शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावी, यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शाळेपर्यंत पुस्तके पोहचवण्याची जबाबदार निश्चित केली आहे. मात्र वाहतुकदाराकडून शाळेपर्यंत पुस्तके न पोहचवता केंद्रांतर्गत सर्व शाळांची पुस्तकं समुह साधन केंद्रापर्यंतच पोहचविल्या जात आहे. त्यामुळे केंद्र ते शाळा या दरम्यानचा पुस्तकांच्या वाहतुकीचा आर्थिक बोजा मुख्याध्यापकांना सोसावा लागत आहे.        

प्रत्येक शाळेत पुस्तके पोहचवून देण्याचे आदेश असून यासाठीचा  वाहतुक खर्च वाहतुकदारास दिला जात आहे. असे असतानाही समुह साधन केंद्रापर्यंतच पुस्तके  पोहचवली जात आहे. त्यामुळे समुह साधन केंद्रापासून शाळेपर्यंतचा वाहतुक खर्च मुख्याध्यापकांना करावा लागत आहे. वाहतुकदारास लाभ पोहचविण्यामागे कुणाची भूमिका आहे असा  प्रश्न निर्माण झाला आहे.     

विभागीय बालभारती पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तर व तालुकास्तराहून शाळास्तरापर्यंत पुस्तके पोहचविण्याबाबतची प्रक्रीया व जबाबदारी याबाबतच्या सुस्पष्ट मार्गदर्शक सूचना असलेले परिपत्रक २ मे रोजी   महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्याकडून निर्गमित केले आहे . त्यानुसार तालुकास्तरावरून शाळास्तरावर पुस्तके पोहचवण्यासाठीच्या खर्चाचे  निकष ठरवले आहे. मात्र शिक्षण परिषदेने  निर्गमित केलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन होत आहे. तालुका स्तरावरुन पुस्तके  समुह साधन केंद्रापर्यंतच पोहचविल्या जात आहेत. येथून शाळेत पुस्तकं घेवून जाण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना दिल्या जात असल्याची माहिती आहे.  एकूणच केवळ वाहतूकदारांच्या वाहतूक खर्चाची बचत व्हावी याकरीता अधिकांनी वाहतूकदाराला शाळांऐवजी समुह साधन केंद्रापर्यंतच पाठ्यपुस्तके पोहचवण्याची  मुभा दिल्याचा  मुख्याध्यापकांचा आरोप आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूरStudentविद्यार्थीTeacherशिक्षक