शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

तुम्ही महाभारत किंवा रामायणातले कोणते पात्र आहात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 8:08 PM

राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, अर्जुन, युधिष्ठीर, रावण, कुंभकर्ण, कंस, हनुमंत असे एकाहून एक पात्रे स्वत:च्या चरित्रासोबत मिळवून बघण्याचा हा छंद लॉकडाऊनच्या काळात सोशल माध्यमांवर उमळला आहे.

ठळक मुद्देसोशल माध्यमांवर रंगतेय रामायण, महाभारत!राम, कृष्ण, रावण, कुंभकर्णांनी घातलाय धुमाकुळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दूरदर्शनवर २५-३० वर्षापूर्वी प्रसारित झालेल्या रामायण, महाभारत, चाणक्य या पौराणिक-ऐतिहासिक मालिकांचे पुन:प्रसारण होताच, टीआरपीचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत. नव्या पिढीतील तरुणही या मालिकांच्या प्रेमात पडले असून, दररोज सकाळी व रात्री एपिसोड लागताच रस्ते सुनसान होऊन जातात. ही गोष्ट वेगळी की तेव्हा मालिकांमुळे अघोषित कर्फ्यु लागायचा आणि आता लॉकडाऊनमुळे या मालिका प्रसारित होत आहे. एका अर्थाने २५-३० वर्षापूर्वीचेच चित्र आजही दिसत आहेत. या मालिकांचा तरुण पिढीवर एवढा प्रभाव आहे की ही पात्रे आता सोशल माध्यमांवर धुमाकुळ घालायला लागली आहेत.सोशल माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅप कार्यरत आहेत. या अ‍ॅपद्वारे आपले पाप-पुण्य मोजले जाते, आपल्या आवडीच्या राजकारण्यांशी आपली कुंडली जुळवली जाते, हिरो-हिरोईन्स आपल्या चेहऱ्याशी कसे मिळते-जुळते आहेत, हे सांगितले जाते. हा भाग वेगळा की सगळे मनोरंजनात्मक असते. तरी देखील या अ‍ॅप्सला नेटीझन्सची प्रचंड पसंती प्राप्त होत असते. रामायण, महाभारत या मालिकांमुळे तरुण पिढी स्वत:ला त्या पात्रांसोबत जुळवून बघत आहे, हे चांगले चित्र आहे. राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, अर्जुन, युधिष्ठीर, रावण, कुंभकर्ण, कंस, हनुमंत असे एकाहून एक पात्रे स्वत:च्या चरित्रासोबत मिळवून बघण्याचा हा छंद लॉकडाऊनच्या काळात सोशल माध्यमांवर उमळला आहे. अशा पोस्ट व्हायरल करण्यासोबतच गंमती-जमती आणि इतिहासाचा कानोसाही घेतला जात आहे. या मालिकांमुळे इंटरनेटवर रामायण, महाभारतातील कथा वाचण्याचा छंदही वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :ramayanरामायणMahabharatमहाभारत